Page 9 of महाराष्ट्रातील पावसाळा News

स्वातंत्र्यदिनापाठोपाठ श्रीकृष्ण जन्माष्टमी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर गजबजले आहे.

मराठवाड्यात जोरदार पावसामुळे नदी, नाले बंधाऱ्यास मोठ्या प्रमाणात पाणी असून काही भागात नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचल्या आहेत.

पालघर पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा नवली भुयारी मार्गाला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून मार्ग पाण्याखाली गेल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय…

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा वसई विरार शहरात दमदार हजेरी लावली आहे.

अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे देशभरातच मोसमी पाऊस पुन्हा सक्रीय झाल्याचे पहायला मिळते आहे.

पनवेल तहसील कचेरीमध्ये, कारभार सुरू केल्यानंतर अनेक वर्षांनी पहिल्यांदा अप्पर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात…

सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे नदीतून मोठ्या प्रमाणात गाळमिश्रित पाणी येत आहे.

बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव येथील चांदणी तलावाला आलेल्या पुराचा तडाखा आसपासच्या सहा गावांना बसला असून त्यांचा संपर्क तुटला आहे.

यामुळे राज्यात महिनाअखेरीस चांगल्या पावसाची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून घाटमाथ्यावर आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पाऊस पडेल.

उरण तालुक्यातील ग्रामीण विभागात रासायनिक तसेच मिश्रण खतांचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी वर्गाला खतांसाठी धावाधाव करावी लागत आहे.