महाराष्ट्र पर्यटन News

उडान ५.५ योजनेंतर्गत देशात सी-प्लेन व हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असून, महाराष्ट्रातील धोम, पवना, गंगापूर, पेंच, गणपतीपुळे आदी आठ ठिकाणी…

माळशेज घाटात पर्यटकांच्या भरधाव मोटारीने आदिवासी पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एक ठार, दोन गंभीर जखमी झाले.

महाबळेश्वर ते तापोळा मार्गावरील रस्ता खचल्याने सोळशी विभागातील १५ गावांचा संपर्क तुटला असून, तापोळा परिसरात शेकडो पर्यटक अडकले आहेत.

आंबोली घाटात पावसाळा सुरू झाल्याने पर्यटकांची गर्दी वाढली असतानाच वाहतूक कोंडी व पार्किंगच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत.

पुणे-कुंडमाळा पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील धोकादायक साकव आणि पुलांचा तातडीने आढावा घेण्यात आला आहे.

जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवेमुळे उरणकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार…

केंद्रीय पर्यटन विभागाने रामकाल पथ हा ९९.१४ कोटींचा प्रकल्प मंजूर केला

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात “कॅटरिना” नावाची ही वाघीण आहे. पर्यटकांसाठी ती कायमच आकर्षण राहीली आहे. “कॅटरिना” व “टी-१” वाघाच्या जोडीला…

महाराष्ट्राचे ‘प्रति महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे येथील प्रसिद्ध धबधबे आतापासूनच किंचित प्रवाहित होऊ लागले आहेत.

१६ मे रोजी जागतिक स्तरावर कृषी पर्यटन दिवस साजरा केला जातो. शेती आणि ग्रामीण भागातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व ग्रामीण…

दक्षिण कोकणातील प्रति महाबळेश्वर म्हणून ओळख असूनही, आंबोलीत पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव आहे.

लोकसंस्कृती, ग्राम संस्कृती आणि खाद्य संस्कृती या सर्व बाबी विचारात घेऊन राज्याला पुढील काही वर्षात पर्यटनाच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकाचे…