Page 15 of महाराष्ट्र News

कृषी विभागाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यात एकूण १.७९ हेक्टर भातशेती बाधित झाली आहे. कृषी सल्लागार अरुण नातू यांनी या नुकसानीची माहिती दिली.

नुकसानग्रस्त शेतांचे राज्याभरातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी वडेट्टीवार…

अधिकाराचे विकेंद्रीकरण हे लोकशाहीतील मूलभूत तत्त्व. तथापि आम्ही किती खरे लोकशाहीवादी याचा वारंवार पुनरुच्चार करणारे या तत्त्वाला पायदळी तुडवत असतात याची…

गुगल प्ले स्टोअरला स्वदेशी पर्याय म्हणून उदयास आलेल्या इंडस ॲपस्टोअरने दीड वर्षातच १० कोटी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा विक्रमी टप्पा गाठला आहे.

टोयोटा कंपनीच्या एसयूव्ही मोटारींना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून, आगामी काळात ही मागणी शहरी भागाच्या बरोबरीने वाढण्याचा विश्वास…

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन-तीन दिवस मेघगर्जनेसह…

पालघर जिल्ह्यातील सीमाशुल्क विभागाच्या कार्यालयाच्या नामफलकावर मराठी भाषेला डावलल्याने मराठी भाषाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात बीड जिल्ह्यातील परिस्थितीबाबत भाष्य केलं. याचवेळी अजित पवार यांनी सभेत हुल्लडबाजी करणाऱ्यांना चांगलंच झापलं.

कोपरगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या मनेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७ वीपर्यंतच्या वर्गांना केवळ तीनच शिक्षक असल्याने पालकांनी आपली मुलं…

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारपासून पश्चिम राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर मंगळवारपासून मॉन्सूनने राजस्थानच्या आणखी काही भागासह गुजरात, पंजाब…

कोल्हापुरातील गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा करण्यासाठी इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो हे शुक्रवारी कोल्हापूरला भेट देणार असल्याचे येथे सांगण्यात आले.

ऐतिहासिक वारसा असलेल्या कराड नगरपालिकेचा १७० वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला.