scorecardresearch

महाराष्ट्र Videos

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Retired Colonel Shashikant Dalvi working for water conservation with the help of Roof top rain water harvesting project gosht asamanyachi
महाराष्ट्रतील १०६ गावं टँकर मुक्त करणारे कर्नल शशिकांत दळवी | गोष्ट असामान्यांची भाग ७६

पुण्यातील निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल शशिकांत दळवी हे गेली १८ वर्षे जलसंधारणासाठी काम करत आहेत. २००३ मध्ये ‘रुफ टॅाप रेन…

A unique hobby of the Changdev Danve of Pandharpur is to use Nagin Chappal
Pandhrpur Nagin chappal: पंढरपूरच्या चांगदेव दानवेंचा अनोखा छंद, वापरतात नागीण चप्पल

प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील चांगदेव दानवे यांना विविध प्रकारच्या चप्पल वापरण्याचा छंद आहे. ते वापरत…

Voting in five phases how will the grand alliance benefit for the campaign loksabha election 2024
Five Phase Election in Maharashtra: पाच टप्प्यांत मतदान, महायुतीला प्रचारासाठी कसा होणार फायदा?

निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच पाच टप्प्यांत निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुतीला प्रचारासाठी अधिक राजकीय लाभ होण्याची शक्यता आहे.…

CAA issue and Amit Shahs challenge to uddhav thackeray
Amit Shah on Uddhav Thackeray: “ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगावं…”, सीएएचा मुद्दा अन् शाहंचं आव्हान

CAA म्हणजेच नागरिकत्व दुरुस्ती कायदा मागे घेतला जाणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. संसदेने मंजुरी…

Vikas Vaze who is doing vertical Box Crab Farming in vasai mumbai
वर्टिकल बॅाक्समध्ये खेकड्याची शेती करणारे विकास वझे | गोष्ट असामान्यांची भाग७४ | Vikas Vaze

वसईच्या भुईगाव येथील विकास वझे (Vikas Vaze) हे आधुनिक पद्धतीने खेकड्याची शेती करत आहेत. आयटीआयमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा आणि…

Vasant Mores resignation and discussion of Amit Thackerays that phone call
Vasant More on MNS Resignation: वसंत मोरेंचा राजीनामा अन् अमित ठाकरेंच्या ‘त्या’ फोनची चर्चा!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या…

Release ceremony of Loksattas Maharashtra Vikaswata coffee table book
लोकसत्ताच्या ‘महाराष्ट्राच्या विकासवाटा’ कॅाफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा | CM Eknath Shinde LIVE

समृद्धी महामार्ग ते अटल सेतू, मेट्रोचे जाळे ते वाढवण बंदर अशा अनेक पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाच्या वाटेवर वेगाने धावणाऱ्या महाराष्ट्राचा वेध…

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी आणि कुठे येणार?, थोरातांची माहिती
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसची न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी आणि कुठे येणार?, थोरातांची माहिती

सध्या काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार असून हा याबाबत काँग्रेस नेते…