scorecardresearch

महाराष्ट्र

महाराष्ट्र (Maharashtra) हे भारतातील एक प्रमुख राज्य आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये या राज्याचा तिसरा तर लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रंमाक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. तसेच नागपूर ही उपराजधानी आहे. या राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी.ची किनारपट्टी लाभली आहे. महाराष्ट्राचा उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांमध्ये येतो. या राज्याचे कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर अनेक संतमहात्मे होऊन गेले आहेत. देशावर ब्रिटीशांची हूकूमत असताना महाराष्ट्र राज्यांचा बहुतांश भाग हा बॉंबे व मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये विभागला गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भाषेच्या मुद्द्यावरुन राज्यांची निर्मिती करण्याचा निर्णय शासनातर्फ घेण्यात आला. तेव्हा भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. यावरुन संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. या चळवळी विरुद्ध केंद्र सरकारने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे महाराष्ट्र चळवळीतील हजारो क्रांतिकारकांना त्रास सहन करावा लागला.

पुढे मुंबईमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये १०३ हुतात्म्यांनी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचे मुख्यमंत्रीपद आहे.
Read More
Maharashtra schools, Maharashtra schools Hindi language , Hindi language compulsory ,
अभिजात दर्जा मिळवून दिल्याचे पालुपद पुरे, शाळेत हिंदी सक्तीचा आग्रह सोडा!

अभिजात दर्जा मिळवून दिला म्हणायचे आणि शाळांपासून प्रशासनापर्यंत सर्वत्र हिंदी लादण्यासाठी सतत प्रयत्न करायचे, यातून सरकारचा दुटप्पीपणा तेवढा दिसतो…

villages strongly opposed Solashi Dam project
सोळशी धरण प्रकल्पाला पंधरा गावांचा विरोध; संघर्ष समितीचा एकमताने निर्णय

महाबळेश्वर तालुक्यातील येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आचली, मजरेवाडी, देवसरे, घावरी, विवर आणि सौंदरीसह पंधरा प्रकल्पग्रस्त गावांनी सोळशी धरण प्रकल्पाला तीव्र…

Raju Shetty urged Almatti dam level stay at 509m by Aug 15
कर्नाटक सरकारचे ‘अलमट्टी’धोरण पूर वाढवणारे : राजू शेट्टी, महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी

कर्नाटक सरकारचे ”अलमट्टी” धोरण पूर वाढवणारे असून, अलमट्टी धरणाची जलपातळी १५ ऑगस्टपर्यंत ५०९ मीटरवर ठेवावी, अन्यथा महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात…

Heavy rains raised Veer Kanher and Urmodi dam levels water
कण्हेर धरणाच्या चारही दरवाजातून सांडवा आणि विद्युत गृहातून ४५०० क्युसेक्स पाणी वेण्णा नदी पात्रात सोडण्यात आले आहे; वीर, कण्हेर, उरमोडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले

वीर, कण्हेर, उरमोडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणाची पाणीपातळी वाढली आहे. पाणी पातळी नियंत्रित…

Heavy rains in Western Ghats doubled Koyna Dam
पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला; कोयनेसह अन्य जलसाठ्यांमध्ये भरीव वाढ

पश्चिम घाट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी तुफान पाऊस होत आहे. कोयना धरणातही पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने…

MLA manoj Ghorpade
हणबरवाडी-धनगरवाडी योजना पूर्णत्वास जाणार : मनोज घोरपडे, योजनेस २०२ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर

बहूचर्चित हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक दोनसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आमदार मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यातून हणबरवाडी उपसा सिंचन…

Water released from Veer Ujani dams raises Chandrabhaga river level
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ; वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली, प्रशासन सतर्क

वीर आणि उजनी धरणातून भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्याचा परिणाम पंढरीतील चंद्रभागा नदीच्या पाण्याच्या…

Nagar Urban Bank depositors with over rs 5 lakh will get 50 percent back
‘अर्बन बँके’च्या उर्वरित ठेवीदारांना ५० टक्के रक्कम पुढील महिन्यात

अवसायानातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (बहुराज्यीय) उर्वरित ठेवीदारांना, पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना, ठेव पावतीच्या ५० टक्के…

Samata Credit Society launched Warkari Bank to help Dindi pilgrims
कोपरगाव येथील समता नागरी पतसंस्थेने वारकरी बँक उपक्रम सुरू केला त्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुभेच्छा दिल्या

आषाढी वारीसाठी पंढरपूरपर्यंत पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पैशांची गरज लागल्यास कोपरगाव येथील समता सहकारी पतसंस्थेने ‘वारकरी बँक’अशी अभिनव योजना सुरू…

tourist entry to Kalsubai Harishchandragad sanctuaries for crowd control
कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा; नियमावली जारी

कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर वन्यजीव विभागाने निर्बंध घातले आहेत. एका वेळेला ठरावीक संख्येनेच पर्यटकांना अभयारण्याच्या क्षेत्रात प्रवेश दिला…

संबंधित बातम्या