Page 3 of महाराष्ट्र News

अहिल्यानगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या वार्षिक सभेत सभासद शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सवलत देण्याची मागणी केली.…

भुईंज येथील महालक्ष्मी देवीच्या मंदिरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. देवी महालक्ष्मीच्या उत्सवमूर्तीवर सूर्यकिरणांनी अभिषेक घातला आणि हा सोहळा अनुभवणाऱ्या भाविक…

हिंगोली जिल्ह्यात ३.८० लाख हेक्टर क्षेत्रावर झालेल्या खरीप पेरणीपैकी २.५० लाख एकर क्षेत्रावरील सोयाबीनचे मोठे नुकसान ३२१ कोटींच्या मदतीची मागणी…

किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन परस्परांवर दगडफेक झाल्याने कोपरगावमध्ये तणावाचे व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सोलापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. अनेक तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली आणि ऊन पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

अतिवृष्टी आणि पूर यामुळे नांदेड नैसर्गिक आपत्तीच्या काळात सक्रिय आहोत, हे दाखवून देण्यासाठी एका जिल्हाध्यक्षाने राज्यपालांना विनास्वाक्षरीचे पत्र पाठविल्याचे समोर…

पीक विमा योजनेचे स्वरूप बदलल्याने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी मोठ्या भरपाईपासून वंचित राहणार असून संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो…

अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असताना मदतीच्या संदर्भात पैशाचे सोंग आणता येत नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य असंवेदनशील…

मराठवाड्यातील परिस्थितीबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देणार असून, केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे उपमुख्यमंत्री अजित…

जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.न्यायमंत्री संजय शिरसाट आणि जयंत पाटील यांनी पूरग्रस्त…

शालेय शिक्षण विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांच्या ई प्रशासनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ),…

परिसराबरोबरच प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असून, स्वच्छता ही एकप्रकारे देशसेवा असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी…