Page 498 of महाराष्ट्र News
नटश्रेष्ठ बालगंधर्व हे माझेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत होते. बालगंधर्व ही परमेश्वरी देणगी होती. बालगंधर्व पुन्हा होणे नाही, असे…

७० हजार कोटी रुपयांचे रखडलेले प्रकल्प आणि सिंचन क्षमता ०.०१ टक्के या व्यस्त गणितामुळे बदनाम झालेल्या खात्याला बाहेर काढता यावे,…

राज्य सरकार स्वखर्चाने औरंगाबादनंतर मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी स्वतंत्र अशी कॅन्सर रुग्णालय सुरु करणार आहे. मुंबईत कामा रुग्णालयाच्या…

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील जे जिल्हे गोव्यालगत आहेत तेथून येणाऱ्या वाहनांसाठी टोल शुल्कात सवलत देण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे.…

अरुणावतीचा पुन्हा आर्णीकरांना ७०० घरांना पाण्याचा वेढा अरुणावती नदीच्या काठावरील आर्णीकरांना पुन्हा पुराचा तडाखा बसला असून गावातील मध्यभागी असलेल्या नाल्यालाही…

उत्तराखंडमधील नैसर्गिक तांडवात नक्की किती जण बेपत्ता आहेत याचा अंदाज शासकीय यंत्रणांना येत नसला तरी राज्यातील २३४ पर्यटकांचा त्यांच्या नातेवाईकांशी…
‘मृत्यू’इतकी नकारात्मक भावना जागवणारी दुसरी घटना ती कोणती? त्यातून ती व्यक्ती आपल्यापैकीच एक असेल तर? उत्तराखंडातील निसर्गाच्या प्रलयामुळे बद्रीनाथमध्ये गेले…

भाजीपाला लागवड क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली असली, तरी उत्पादनाने ठेंगा दाखविल्याने भाजीपाला उत्पन्नाच्या आलेखावरून महाराष्ट्राची चक्क आठव्या स्थानी…

महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याबद्दल आपले राज्यकर्ते स्वत:चीच पाठ थोपटून घेत असले तरी शेजारील गुजरात आणि आंध्र प्रदेशसारखी छोटी राज्ये…

गेल्या शंभर वर्षांपासून ‘कापसाचा जिल्हा’म्हणून ओळख असलेल्या यवतमाळची आता ‘सोयाबीन जिल्हा’ अशी नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली…

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने पूर्व विदर्भात तीन दिवसातच सहा जणांचा बळी घेतला आहे. या घटनांनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्कतेचा…

पासपोर्ट कार्यालये, सीजीएचएस दवाखाने तसेच रेल्वेच्या दोन आरक्षण केंद्रांवर सोमवारी सीबीआयच्या पथकांनी अचानक धडकून तपासणी केली. या तपासणीचा तपशील उपलब्ध…