Page 499 of महाराष्ट्र News

महाराष्ट्रात कृषी हवामाननिहाय ९ अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय कृषी हवामान विभागनिहाय अभ्यास गटाच्या वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या…

गेले वर्षभर दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या राज्यातील जनतेला मान्सूनच्या सलामीने सुखद दिलासा दिला आहे. गेल्या आठ दिवसांत राज्यातील १७७ तालुक्यांमध्ये १००…
नैर्ऋत्य मान्सूनने सोमवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आणि त्याने पुढे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केला. त्याच्या प्रभावामुळे मुख्यत:…
महाराष्ट्राने आजवर नदीचे स्वच्छ पाणी कायम स्वच्छ राखण्यासाठी काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
पक्षसंघटनेत बदल आणि मंत्रिमंडळात काही नवे चेहरे समाविष्ट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी घेतले.…
शेतकऱ्यांनी पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास दुष्काळ दूर करायला मदत होऊ शकते. शिरपूर पद्धतीसारखा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जाणे आवश्यक आहे,…
अलीकडे महाराष्ट्रात जी वेगळी वेगळी पुढारीमंडळी फिरत आहेत, जागोजागी सभा घेत आहेत त्यांच्याविषयी वाचल्यानंतर 'ही सारी मंडळी उपजली कोठून?' असा…
महाराष्ट्राच्या वनसंपत्तीची चित्रमय ओळख करून देणारे 'वाइल्ड महाराष्ट्र' हे पुस्तक बिट्टू सहगल व लक्ष्मी रामन यांनी संपादित केले असून ते…
सोलापूर आणि आसपासच्या परिसरात पाण्याची तीव्र टंचाई असताना महाराष्ट्राने दोन टीएमसी पाण्यासाठी कर्नाटक सरकारकडे हात पसरले होते. पण तेव्हा सत्तेवर…
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या ३५ महिलांपैकी २२ महिला क्लेशदायक व १८ महिला आर्थिक विवंचनेत आपले जीवन…
राज्याच्या विकासासाठी २५ हजार कोटी रुपये कर्जाद्वारे उभारायचे आणि दुसरीकडे २५ हजार कोटी रुपये केवळ आजवर घेतलेल्या कर्जाचे व्याज म्हणून…
राष्ट्रीयीकृत बँकांचा कर्ज देण्यास नकार खरीप हंगाम आता आठवडय़ावर येऊन ठेपला असला तरी राष्ट्रीयीकृत बँकांनी हात वर केल्यामुळे आणि सहकारी…