Page 138 of महायुती News

मुंबईत आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला भुईसपाट करीत जनता पार्टीला सर्व जागा मिळाल्या होत्या, त्यानंतर मुंबईत मोदीलाटेमुळे प्रथमच भाजपप्रणित महायुतीला निर्विवाद…

गेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात आघाडी आणि युतीला समसमान पाच-पाच जागा मिळवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलीच चपराक देऊन महायुतीने दहाही जागांवर ऐतिहासिक विजय…

पद्मसिंहांचा सेनेकडून दारूण पराभवउस्मानाबाद – सर्वाचे लक्ष वेधलेल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या प्रा. रवींद्र गायकवाड यांनी गतवेळच्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीच्या…

देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही होऊन भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले.

निवडून येण्याचा नवा ‘आदर्श’ ठेवत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काठावरच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत निवडून आलेले राजीव सातव वगळता मराठवाडय़ात…

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आता कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान मिळणार नाही. मात्र ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना पक्ष प्रवेशच करावा…
केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीतील खर्चाला चाप लावण्याचा प्रयत्न केला असला तरी, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रचारावर केलेल्या खर्चातही…
मुंबईत गेल्या निवडणुकीपेक्षा १२ टक्क्यांनी मतदान वाढल्याने भाजप-शिवसेनेच्या गोटात आनंदाचे तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये सरासरी मतदानाची टक्केवारी दहा टक्क्यांनी वाढल्याने हे मतदान प्रस्थापितांच्या विरोधात असल्याचा अर्थ काढला जात आहे.
आगरी समाज भवनाची बांधणी..मलनिस्सारण योजनेची अंमलबजावणी, उद्यानांची उभारणी, ‘टीएमटी’चा कायापालट.
महायुतीचे उमेदवार संजय जाधव बाहेरच्या जिल्ह्यातील आहेत, तर सोनिया गांधी तरी कुठे भारताच्या आहेत? असा सवाल भाजप नेते गोपीनाथ मुंडे…
देशात काँग्रेसने घराणेशाही तर शिवसेना-भाजपाने जातीयवाद वाढवला. राजकारणात बरबटलेल्या लोकांची संख्या वाढल्याने सामान्य माणसाला राजकारणात उतरावे लागत आहे.