राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे संबंध चांगलेच ताणले गेल्याच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश भाजपची बैठक उद्या (गुरुवारी) मुंबईत होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव होते आणि त्यामुळे त्यांनी अथक परिश्रमाने निर्माण केलेल्या पोलादी शक्तीला भीमशक्ती संबोधण्याचा प्रघात होता.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असून, त्यावेळी रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेत्यांचा…
सत्तेत आल्यापासून भाजपकडून मिळणाऱ्या दुर्लक्षित वागणुकीमुळे नाराज असणाऱ्या महायुतीतील मित्रपक्षांच्या प्रमुखांच्या मुंबईतील बैठकीला सुरूवात झाली आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रात व राज्यातील मंत्रिमंडळाचा दोनदा विस्तार झाला; परंतु रिपब्लिकन पक्षाला ना केंद्रात, ना राज्यात मंत्रिपद मिळाले. आता तर…
शिवसेना-भाजपा युतीचा घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची बिघाडी यांमुळे या पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असली तरी युती आणि आघाडीतील हे…
महायुती आणि आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात इच्छूक उमेदवारांना पर्याय उपलब्ध झाले असले तरी पारंपरिक लढतींचेच चित्र असून सात विधानसभा…
जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्याने भाजपने शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातून भाजप आणि घटकपक्षांवर कडाडून टीका करण्यात…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षासोबत राहून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त…
आघाडी व महायुतीमधील जागावाटपावरून निर्माण झालेल्या पेचप्रसंगावरून उमेदवारांची यादी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे इच्छुकांचे कान मुंबईकडे आणि ध्यान मतदार…
घटक पक्षांच्या नावाने एकमेकांवर कुरघोडी करण्याची खेळी करणाऱ्या शिवसेना-भाजपला तोडग्याची वाट पाहून कंटाळलेल्या लहान पक्षांनीही चांगलाच हिसका दाखवला.
महायुती टिकवण्याच्या नावाखाली सर्वच घटक पक्षांकडून सुरू असलेली चर्चा तासागणिक नवीन वळणावर पोहोचत आहे.
सन्मानजनक जागा वाट्याला न आल्याचे कारण देत बुधवारी महायुतीतील घटकपक्षांनी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप…
भाजप-शिवसेना युतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वाटाघाटी आणि आरोप प्रत्यारोपामुळे राज्यातील गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटण्याच्या मार्गावर असताना विदर्भातील…
मुंबई महापालिकेच्या तीन मुख्य आणि अन्य सलग्न रुग्णालयांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे अतोनात हाल…
भाजपने शिवसेनेसोबत गेल्या २५ वर्षांची युती तुटल्याचा निर्णय जाहीर केला आणि युती टिकणार नाही हे ‘लोकसत्ता’ने वर्तवलेले भाकीत खरे ठरले.
महायुतीमध्ये निर्माण झालेल्या टोकाच्या पेचाला सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ आणि पलूस-कडेगाव या दोन मतदार संघावरील भाजपाचा आग्रह कारणीभूत असल्याने जिल्ह्यातील…
केंद्राप्रमाणे राज्यातही भाजपचेच सरकार येणार या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला हादरा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला एकही…
जागावाटपावरून बिघडलेले संबंध टोकाला गेल्यामुळे शिवसेना आणि भाजप एकीकडे स्वबळावर लढण्याचे इशारे देत असतानाच वरळीत मात्र शनिवारी ‘अखंड’ महायुतीचे सूर…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.