Page 5 of मलेरिया News

आतापर्यंत शहरातील झोपडपट्टी, मगासवर्गीय व अस्वच्छता असलेल्या वस्त्यांतच विविध आजार होत असल्याचा समज आहे, पण हा समज आता खोटा ठरू…

त्रिपुरातील डोंगराळ भाग आणि अन्य काही ठिकाणी हिवतापाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला असून त्यामुळे आतापर्यंत २१ जणांना आपले प्राण गमवावे…
उन्हाच्या काहिलीने मुंबईकर त्रस्त असतानाच आता हिवतापानेही (मलेरिया) डोके वर काढले आहे. एरव्ही पावसाळ्यात हिवतापाचा प्रादुर्भाव होत असतो.
मलेरियामुळे जगात दरवर्षी ५ कोटी १९ लाख, तर भारतात १० लाख ६ हजार नागरिकांचा मृत्यू होत असून त्यामध्ये शून्य ते…
शहरात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय रीत्या घट झाली आहे. यातही १५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्येच मलेरियाचे रुग्ण अधिक दिसत आहेत.
डेंग्यू आणि मलेरियाचे मोठे आव्हान आज आपल्यासमोर आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन. ‘कीटकजन्य आजारांपासून स्वत:चा बचाव करा’ या…
गेले शतकभर मानवाच्या मनात ‘मच्छर’भीती निर्माण करणाऱ्या मलेरियावर रामबाण उतारा निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी मलेरियावर अभिनव अशी प्रभावी लस शोधून काढली असून, डासांमुळे होणाऱ्या या रोगावर तो प्रभावी उपाय ठरणार आहे.
शहरातील डेंग्यूचे प्रमाण ‘जैसे थे’च आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात ४५ जणांना डेंग्यू झाला असून दर दिवशी सरासरी ६ जणांना डेंग्यूची लागण…

पावसाने निरोप घेतल्यानंतरही शहरात मलेरिया आणि डेंग्यूसदृश तापाने अक्षरश: थैमान घातल्याने संतापलेले महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी १५ दिवसांत साथ…

गेल्या तीन वर्षांत मलेरियाचे रुग्ण व मृत्यू यांची संख्या कमी झाली असली तरी महानगरपालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षीही मलरिया

‘मलेरियाचे शहर’ म्हणून बसलेला शिक्का प्रयत्नपूर्वक पुसून काढत पाच वर्षांपूर्वी मलेरिया प्रतिबंधक विभागाला