Page 6 of कुपोषण News

रोज आरशात पाहताना कालच्यापेक्षा आज आपण वेगळेच दिसतोय असे कधी वाटत नाही. पण २५ वर्षांपूर्वीचा फोटो पाहिला की वाटते, ‘अरेच्चा!…
दारिद्रय़ाबरोबरच अंधश्रद्धा, योग्य माहितीचा अभाव आणि एकसुरी आहाराच्या सवयीमुळे ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या अजूनही कायम असल्याचे लक्षात आल्याने आता ते…

शेतीतील नवनवीन प्रयोगांमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली आहे.

गरिबांना अन्नधान्याचा दैनंदिन पुरवठा स्वस्त दरांत करणारी सार्वजनिक वितरण व्यवस्था भ्रष्टाचाराने किडल्याची तक्रार अनेकांची असते.

कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘टेक होम रेशन’ (टीएचआर) योजनेचे राज्यात तीनतेरा वाजल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील ११ कुपोषणग्रस्त जिल्ह्यांतील कुपोषित मुले, महिला आणि कुपोषणामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची प्रामुख्याने मुलांच्या संख्येची आकडेवारी व माहिती अखेर राज्य सरकारने…
राज्यातील कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून मानव विकास निर्देशांक वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री…
भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. कृषी उत्पादनात भरपूर प्रगती केल्यानंतरही कुपोषणाची समस्या कायम आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आपणास पौष्टिक…
सकस आहाराची कमतरता, अंधश्रद्धा, वैद्यकीय सोयींचा अभाव यामुळे आदिवासी मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के आहे.

कुपोषण ही भारतातील अतिशय महत्त्वाची समस्या आहे. गेल्या ५० वर्षांत भारतीय बालकांतील कुपोषणाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून

गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटातील आदिवासी बालकांना कुपोषणाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात असतानाही मेळघाटातील

राज्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी कुपोषणाची गंभीर स्थिती असलेल्या अमरावती, ठाणे, नंदूरबार, नाशिक आणि…