मराठी साहित्य News

चंगळवादामुळे समाजाची संवेदनशीलता कमी होत असून, वास्तव विकासाऐवजी दिखाऊपणाच वाढतो आहे….

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात त्यांचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.

“जेष्ठ मराठी लेखिका आणि प्राध्यापक डॉ. मोहिनी वर्दे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.”

ज्येष्ठ लेखिका, गायिका योगिनी जोगळेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या लेखन आणि गायन मुखाफिरीविषयी…

संस्कृती प्रकाशन पुणे व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पुसेगाव यांच्यावतीने सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार कुलकर्णी यांना कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष…

त्यांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत व्हावे, यासाठी प्रयत्न…

“संतांनी अध्यात्माचे खऱ्या अर्थाने उपयोजन केले. लोकांना लोकांच्या भाषेतच अध्यात्म समजावले” आणि खऱ्या अर्थाने समाजात नैतिकता रुजवली असे प्रतिपादन डेक्कन…

नवीन शैक्षणिक धोरणाच्या आड काही विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांनी बी.ए. पदवी अभ्यासक्रमातून मराठी साहित्य विषय हद्दपार केला

‘लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते’- हे शाश्वत सत्य गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांतल्या शोषित पात्रांमधून थेटपणे भिडतं.…

साहित्य महामंडळ पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

एवढे मोठे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असतांनाही दिवंगत अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची सरकारदरबारी कायम अवहेलना करण्यात आली.