मराठी साहित्य News

आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या साहित्य चर्चेत नुकतीच दळवींच्या…

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्ध लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांना ज्येष्ठ भाषा अभ्यासक-लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत मसाप जीवनगौरव पुरस्कार,…

वसंतरावांची समोरच्याला ऐकत ठेवण्याची क्षमता अवर्णनीय आणि अफाट. कोणतीही आठवण… मग ती लहानपणी गोव्यात त्यांच्या घरी हॉलंडमधून येणाऱ्या टोमॅटोची, विशिष्ट…

मराठी भाषा गौरव दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित राहू नये, तर मराठी भाषेचा रोजच गौरव होण्याची सध्याची गरज आहे.

निवडणुकीच्या मैदानातील पवारांचे हे चातुर्य दरवेळी महाराष्ट्र अनुभवतच असतो. पण, राजकीय मैदानाबाहेरही पवारांचे हे चातुर्य प्रयोग सुरूच असतात. चातुर्याचा हा…

भारतातील अनेक राज्यामधील वाद न्यायप्रविष्ट असतानाही केंद्र सरकार पुढाकार घेऊन तो वाद सोडवत आहे, याकडे पत्राद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करताना तशी परवानगी न घेतल्याने महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींना तडा गेल्याची संतापजनक प्रतिक्रिया साहित्यविश्वात…

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन आयोजित…

देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव आपल्या लेखनातून मांडणारे चपळगावकर गेल्या…

अमिताव घोष ‘‘भेद नाही करत…’’ म्हणजे कुठेकुठे नाही करत, याची यादी मोठी होईल. अशा भेदांच्या पलीकडे जाऊन काय सांगायचे आहे,…

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी रेल्वे तिकिटातही सुविधा नाही, पण परदेशातून येणाऱ्या अनिवासी मराठीजनांना विश्व मराठी संमेलनासाठी तब्बल…

सरकार पुरस्कृत विश्व मराठी संमेलन सलग तिसऱ्या वर्षी वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे आणि याला कारण सरकारची भूमिका हेच आहे.