मराठी साहित्य News

साहित्य आणि कलेमुळे जाती-धर्माच्या भिंती दूर होतात, मिलिंद जोशी यांनी तरुणांना दिला सल्ला.

साहित्य संघाच्या निवडणुकीतील वादावर ‘ऊर्जा पॅनल’ने मांडली आपली बाजू.

मतपत्रिका वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत साहित्य संघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात.

साताऱ्यातील साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण पुण्यात होणार.

राम गणेश गडकरींच्या या स्वगतावरून आक्षेप घेणाऱ्या राजकारण्यांनी जर खऱ्या साहित्यविषयक जाणिवेने विचार केला तर त्यांना दिसेल की, नाटकातील हे…

पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला मराठी समाज, आता महाराष्ट्राच्या हक्कासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त.

खान्देशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती त्यांच्या सासर आणि माहेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी, कवितांमधून त्यांच्या विचारांना उजाळा.

२०१३ मध्ये सुरू झालेले स्मारकाचे काम साधारण २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात, शासनाने पुढे जाऊन थोर पुरूषांच्या स्मारकांसाठी…

चंगळवादामुळे समाजाची संवेदनशीलता कमी होत असून, वास्तव विकासाऐवजी दिखाऊपणाच वाढतो आहे….

आगरी समाजाच्या समृद्ध बोलीभाषा, परंपरा, आणि संस्कृतीच्या जतनासाठी आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षस्थानी असतील.

जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्यात त्यांचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अनिल सामंत यांनी केले.

“जेष्ठ मराठी लेखिका आणि प्राध्यापक डॉ. मोहिनी वर्दे यांचे वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.”