
ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी साहित्यिक कुटुंबात जन्म घेऊन वयाच्या १९ व्या वर्षी मुंबईत, महाराष्ट्रात आल्यावर एक नाटक पाहून डोळे…
सटाणा येथील साहित्यायन संस्थेच्यावतीने २७ मार्च रोजी २४व्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी साहित्य इतर भाषांमध्ये पोहचवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ कवी गुलजार यांनी केले.
काही मोजक्याच साहित्यिकांच्या पुस्तकांचे इंग्रजी व इतर भाषांमध्ये अनुवाद झाले.
साहित्य हा मराठी माणसाचा आवडता विषय असून तो मराठी माणसाचा पिंड आहे.
जगभरातील मराठी भाषक आणि साहित्यप्रेमींपर्यंत साहित्य संमेलनाची संपूर्ण माहिती पोहोचविणाऱ्या मराठी साहित्य गौरव ई-बुकचे प्रकाशन रविवारी झाले
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खरा नायक हा लेखक आणि साहित्यिक असून त्यानंतर प्रकाशक आहे.
कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून ‘विजयासाठी कविता कधीच नव्हती माझी, म्हणून भीती नव्हती तिजला पराजयाची.
या वेळी जयंत पवार, अॅड. शेलार आणि ‘कोमसाप’चे पदाधिकारी उपस्थित होते.
संत साहित्य शिकवण्याचे टाळण्यापर्यंत शिक्षकांची मजल गेली आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाचे नाटय़सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
सोलापुरातील लोकमंगल उद्योग समूहाअंतर्गत लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाच्या वर्षांपासून लोकमंगल साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे.
राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ‘नुटा’चे माजी अध्यक्ष, विदर्भाच्या अनुशेषाचे प्रगाढ अभ्यासक व ३० वष्रे विधान परिषद गाजवणारे, तसेच उत्कृष्ट संसदपटू असलेल्या प्रा.बी.टी.…
मराठी साहित्य संवर्धनासाठी राज्य सरकारने जास्त निधीची तरतूद करावी, अशी मागणी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली.
‘तरुण पिढी मराठी साहित्यापासून दूर गेली आहे, मराठीचं काही खरं नाही’ अशी ओरड नेहमीच केली जाते. आजच्या मराठी भाषा दिनी…
‘कठीण आहे ! मराठी भाषेचं काही खरं नाही. आजकालची ही मुलं चांगलं मराठी काही वाचतच नाहीत.
पॅलेस्टाइनमधील पुराणमतवादी, परंपरावादी संस्कृतीचा बळी ठरलेली एक कोवळी मुलगी-सुआद, परपुरुषाबरोबर बोलते, त्याच्या प्रेमात पडते म्हणून घरच्यांच्या अनन्वित छळाला सामोरी जाते.
‘भावार्थ रामायण’च्या रूपाने रामकथा मराठीत उतरवताना एकनाथांनी महाराष्ट्राला अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या वीरवृत्तीचीही आठवण करून दिली.
दलित आत्मकथनांचा एक अत्यंत जोमदार प्रवाह ७०-८० च्या दशकांमध्ये अवतरला आणि मराठी साहित्यात जणू भूकंपच झाला.
आगामी ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधील घुमानमध्ये होणार आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.