मुलीला दोन घरं असतात. सासर आणि माहेर. पण एकही घर तिच्या हक्काचं नसतं. आणि तिने स्वकमाईने घेतलेल्या घरावरही तिला हक्क…
मराठीला बालसाहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. मुलांना केवळ परीक्षेत गुण मिळविण्यापुरतेच मराठी शिकवण्याच्यापलीकडे जाऊन बालसाहित्याचा खजिना खुला करून दिल्यास मातृभाषेविषयी…
मराठी भाषेच्या संदर्भातील तरुणाईची ही समस्या गंभीर आहे खरी. पण परिस्थिती दिसते तितकी ही निराशाजनक नक्कीच नाही
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, अत्यंत प्रतिकूल शेतकरी कुटुंबात शिवाजीराव सावंत जन्मले होते. लहानपणी एका निबंधामध्ये त्यांनी ‘आपण लेखक होणार’ असे लिहिले…
साहित्याचा प्रवाह मोठाच, पण दृश्यकलेचाही परीघ वाढतो आहे हे अनुक्रमे ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’ आणि ‘दिल्लीच्या इंडिया आर्ट फेअर’मधून दिसून आलं..
अमळनेरातील साहित्य संमेलनात अनेक ‘अमंगळ’ गोष्टी घडल्या. हे असेच घडणार असेल तर ‘खरंच साहित्य संमेलनांची गरज आहे का?’ असा एक…
आपल्या ९७ वर्षांच्या वाटचालीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने कोणती नवीन विचारधारा, मुलभूत मूल्ये पुढे आणली? साहित्य विश्वात कोणते परिवर्तन,…
ज्येष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नुकतेच निधन झाले. कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक अशा सगळ्या भूमिकांमधून लीलया वावरणाऱ्या मनोहर शहाणे यांच्या…
या कार्यालयातूनच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी १९६१ ते १९९४ पर्यंत साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाचे अध्यक्ष व प्रमुख संपादक म्हणून…
‘मनुस्मृती ते मंडल आयोग’ या विषयावरील परिसंवादात रावसाहेब कसबे, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड तसेच तुकाराम चिंचणीकर सहभागी होणार आहे.
संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, कविसंमेलन आदी कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
शाळेत खिचडी वाटप करीत असतानाही जात नोंदवणे ही विकृती असून यातून भयानक भविष्य निर्माण होईल असे वक्तव्य भाष्यकवी रामदास फुटाणे…