scorecardresearch

Page 5343 of मराठी बातम्या News

Need to increase communication in every society says Dr Jabbar Patel
प्रत्येक समाज घटकामध्ये संवाद वाढविण्याची गरज- डॉ. जब्बार पटेल

माणसा-माणसातील, प्रांता-प्रांतातील, धर्मा-धर्मातील, जाती-जातीतील आणि देशा-देशातील संवाद वाढविला पाहिजे असे विचार डॉ. जब्बार पटेल यांनी मांडले.

Krishna river dry in Sangli
सांगलीत कृष्णा कोरडी, वाहती ठेवण्यासाठी आंदोलन

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त साठा ७१ टीएमसी आहे. कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी ४९ टीएमसी पाणी…

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा? प्रीमियम स्टोरी

कल्पना सरोज यांची कहाणी प्रेरणादायी आहे. लहानपणापासून मानसिक आणि शारीरिक अत्याचार सहन करीत त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि आज त्या…

man who 'came back to life' thanks to a pothole
ऐंशी वर्षांच्या आजोबांना मिळाले जीवदान! मृत घोषित केल्यानंतर कसा घडला ‘हा’ चमत्कार जाणून घ्या…

ऐंशी वर्षांच्या आजोबांना मृत घोषित केल्यानंतर त्यांचे शव अॅम्ब्युलन्समधून घरी नेताना अचानक हातांची हालचाल त्या आजोबांच्या नातवाला जाणवली. पुढे नेमके…

kerala governor arif mohammad khan
Video: …आणि राज्यपाल स्वत: गाडीतून उतरून भांडायला लागले, दुकानासमोर अडून बसले; पाहा नेमकं काय घडलं!

राज्यपाल म्हणतात, “मी याचा दोष पोलिसांना देत नाहीये. पोलीस त्यांच्या वरिष्ठांकडून आदेश घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री इथे बेबंदशाहीला प्रोत्साहन देत…

Nana Patole
“उपोषण सोडवायला मुख्यमंत्री जातात, पण दोन्ही उपमुख्यमंत्री…”, काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

“राज्य सरकारने मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच काही कळायला मार्ग नाही. यांनी सुरुवातीला ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार…

Four times increase in dengue patients in East Vidarbha
नागपूर : पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’च्या रुग्णांत चारपट वाढ!

पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये २०२२ या वर्षीच्या तुलनेत २०२३ या वर्षात तब्बल चारपट डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे.

manoj Jarange Patil
जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊ नये म्हणून दिलेले आश्वासन ही सरकारची चुकीची खेळी, ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया

राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतून दाखल होण्यापासून थांबवण्यासाठी काढलेला आदेशाचा मसुदा हा शिंदे सरकारसाठी तापदायक ठरू शकतो.

Justice done to Maratha community on Anand Dighes birth anniversary says cm Eknath Shinde
आनंद दिघे यांच्या जयंतीच्या दिवशी मराठा समाजाला न्याय दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

गेले अनेक वर्षे सोयीसुविधांपासून वंचीत असलेल्या मराठा समाजाला दिघे यांच्या जयंती दिवशी आपण न्याय दिला आहे. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ…