जमिनीखालील जीर्ण झालेल्या जलवाहिन्या आणि मलनिस:रण वाहिन्यांमुळे मुंबईच्या रस्त्यांना धोका निर्माण होऊ लागला आहे. गेल्या काही वर्षांत नियमितपणे ठरावीक अंतराने…
रणथंबोर हे राजस्थानातील एक महत्त्वाचे शुष्कपानगळीचे जंगल. व्याघ्रप्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जंगलात वाघांशिवाय, बिबटे, नीलगाय, सांबर, चितळ, तरस आदी…
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून निवडणुकीच्या कामासाठी रुजू होण्याचे आदेश देऊनही गैरहजर राहिलेल्या ८५ अधिकारी – कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला…
केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांवर उपनगरातील रुग्णांचा पडणारा भार हलका करण्यासाठी पालिकेशी संलग्न असलेल्या उपनगरांतील रुग्णालयांना खासगी संस्थेच्या मदतीने अतिदक्षता…