scorecardresearch

वर्धा जिल्ह्य़ावरही ओल्या दुष्काळाचे सावट, पाच तालुक्यात हाहाकार

शेकडो पूरग्रस्तांना मदतीची आस,नेते डान्सबारवरील चर्चेतच मश्गुल रस्त्यावर आलेल्या शेकडो पूरग्रस्तांना मदतीची नितांत गरज असतांना त्यांच्या हाकेला ओ देण्यासाठी एकही…

प्रवेशबंदी उठविण्याला विद्यार्थ्यांचा विरोध

एकही शिक्षक नसताना कार्यरत असलेल्या २५० महाविद्यालयांवरील प्रवेशबंदी उठवण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, काही विद्यार्थी संघटनांनी ती प्रकट केली…

राज्य मानवाधिकार आयोगाकडे १० हजारांवर प्रकरणे प्रलंबित

न्यायाधीशांच्या नियुक्तीअभावी कामकाज ठप्प प्रकरणे लवकर निकालात निघावी आणि नागरिकांना न्याय मिळावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्य मानवाधिकार आयोगाकडे…

बांधकाम खात्यातील घोटाळ्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करा

उच्च न्यायालयाचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागातील कोटय़वधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत केलेल्या कारवाईचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल (स्टेटस रिपोर्ट) एक आठवडय़ात सादर करण्याचे निर्देश…

डॉ. गिरीश गांधी यांचा मंगळवारी पासष्टीपूर्ती सत्कार

पर्यावरणाच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य करतानाच वैदर्भीय सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाला नवे आयाम देणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी यांच्या पासष्टीपूर्तीनिमित्त…

सामान्य जनतेसाठी उपोषणाचा दुसरा टप्पाही सुरू करू – हटवार

बेमुदत उपोषणाच्या पहिल्या टप्प्याची सांगता जिल्हाधिकारी बदली प्रकरणात झालेला जनाक्रोश मुख्यमंत्र्यांनी ऐकावा व बदली रद्द करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

आहार पुरवठय़ाची निविदा रद्द करण्याची मागणी

शासनाने ‘टीएचआर’ आहार पुरवठा करण्यासाठी आता नवीन पद्धतीने निकष ठरवून स्वयंसहाय्यता बचत गट, महिला मंडळ यांच्याकडून निविदा तालुकास्तरावर मागवल्या असून…

ठाण्यातील प्राणीमित्रांमुळे हजारो खेचरांना जीवदान!

उत्तराखंडमधील प्रलयंकारी पुरात चारधाम यात्रेनिमित्त आलेले हजारो पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांबरोबरच तेथील पाळीव प्राण्यांचेही जीवन धोक्यात असल्याची जाणीव होऊन त्यांच्या…

उपवासाच्या मुहूर्तावर रताळी, शेंगा स्वस्त

आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला स्वस्त भाजी केंद्रांवर रताळी आणि उपवासाच्या शेंगांची विक्री करून व्यापाऱ्यांनी मुंबईकरांना गुरुवारी सुखद धक्का दिला. किरकोळ बाजारात…

पोलीस मुख्यालयांची अदलाबदल पुढील महिन्यात

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयासाठी उभारण्यात आलेल्या नव्या चार मजली इमारतीमध्ये ठाणे शहर पोलिसांचे मुख्यालय हलविण्याच्या हालचालींना आता वेग येऊ लागला…

वाहतूक कोंडीचा कोंडमारा

कोंडी का होते पोलिसांनाच कळेना..! कार्यालयाच्या वेळेपेक्षा तेथे जाण्याकरता प्रवासाला अधिक वेळ लागत असल्याची हतबलता गेले काही दिवस मुंबईकर नोकरदार…

संबंधित बातम्या