नवी मुंबईतील क्वीन निकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील पालिकेच्या आलिशान मुख्यालयात गुरुवार १० एप्रिल रोजी कारभाराचे सीमोल्लंघन होणार आहे.
शहरामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही नाकाबंदी अधिक वाढविण्यात आली असताना, दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याच्या…
नवीन पनवेल येथील टपाल कार्यालयासमोर मंगळवारपासून टपाल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे. नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज…
निवडणुकीच्या रणधुमाळीवर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी नेमण्यात येणारे निरीक्षक आपापली कामे सोडून मौजमजाच करीत असतात. अशा काही निरीक्षकांच्या ‘लीलां’ची गंभीर दखल घेत…
खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर फौजदार धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे…
पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तेलुगू देशम पुन्हा सामील झाली आहे. सीमांध्र आणि तेलंगणमध्ये दोन्ही पक्ष लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका…
भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात…
एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्व होते. इंग्रजी सत्ता स्थिरावली आणि औद्योगिक क्रांतीसोबत इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांच्या परिचय होऊ लागला.