scorecardresearch

गुरुवारी पालिकेच्या मुख्यालयाचे सीमोल्लंघन

नवी मुंबईतील क्वीन निकलेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावरील पालिकेच्या आलिशान मुख्यालयात गुरुवार १० एप्रिल रोजी कारभाराचे सीमोल्लंघन होणार आहे.

पोलीस नाकाबंदीतदेखील चोरीच्या प्रमाणात वाढ

शहरामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही नाकाबंदी अधिक वाढविण्यात आली असताना, दिवसाढवळ्या दागिने हिसकावण्याच्या…

‘शब्द’ पुरस्कार जाहीर

‘शब्द, द बुक गॅलरी’ आणि ‘मुक्त शब्द मासिक’ यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

केसांत कोंडा झालाय?

केसांत कोंडा होणे ही अगदी सर्रास दिसणारी तक्रार. ८-१० वर्षांच्या मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत कुणाच्याही डोक्यात कोंडा होऊ शकतो. हा कोंडा होतो…

नवीन पनवेलमध्ये टपाल कर्मचाऱ्यांचे आजपासून साखळी उपोषण

नवीन पनवेल येथील टपाल कार्यालयासमोर मंगळवारपासून टपाल कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी साखळी उपोषणाला सुरुवात होत आहे. नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईज…

‘जिवाची मुंबई’ करणाऱ्या निरीक्षकांवर निवडणूक आयोगाचा शिस्तीचा बडगा

निवडणुकीच्या रणधुमाळीवर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी नेमण्यात येणारे निरीक्षक आपापली कामे सोडून मौजमजाच करीत असतात. अशा काही निरीक्षकांच्या ‘लीलां’ची गंभीर दखल घेत…

निवडणुकांच्या कामांमुळे मुंबईतील ७० टक्के शाळांचे काम बंद

शाळांमधील सर्वच शिक्षक आािण कर्मचाऱ्यांना निवडणुकांचे काम देण्यात आल्यामुळे मुंबईतील सुमारे ७० टक्के शाळांचे दैनंदिन कामकाज बंद पडले आहे.

पायलट मारहाणप्रकरणी घुगे यांच्यावर गुन्हा दाखल

खासदार गोपीनाथ मुंडे यांनी प्रचारासाठी आणलेल्या खासगी कंपनीच्या हेलिकॉप्टर पायलटला मारहाण केल्याप्रकरणी चार दिवसांनंतर फौजदार धरमसिंह चव्हाण यांच्या तक्रारीवरून भाजपचे…

तेलुगू देशम भाजप आघाडीत

पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत तेलुगू देशम पुन्हा सामील झाली आहे. सीमांध्र आणि तेलंगणमध्ये दोन्ही पक्ष लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका…

संक्षिप्त

हॅमिल्टनचे सलग दुसरे जेतेपदमनामा : मर्सिडिझच्या लुईस हॅमिल्टनने नाटय़मय रंगलेल्या बहारिन ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीत सर्व प्रतिस्पध्र्याना मागे टाकत जेतेपदाला…

चेहरा हरवलेली स्पर्धा!

भारताचे माजी कसोटीपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या नावाने होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेला ‘चेहरा हरवलेली स्पर्धा’ असे म्हटल्यास अजिबात…

चरित्र सुधारक महाराष्ट्राचे!

एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्व होते. इंग्रजी सत्ता स्थिरावली आणि औद्योगिक क्रांतीसोबत इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांच्या परिचय होऊ लागला.

संबंधित बातम्या