मनरेगा News

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामांवर गेल्या तीन वर्षांत देशात महिलांच्या संख्येत घट झाली. महाराष्ट्रात मात्र चित्र…

मे महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे हा बेरोजगार, मजूर, कामगार यांच्यासाठी मोठा आधार ठरला.

या आदेशामुळे जिल्ह्यात रोहयोमार्फत पूर्वी मंजूर झालेल्या काँक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉक, सिमेंट नाला बांध, वैयक्तिक, सार्वजनिक व सामूहिक लाभाच्या अनेक…

विहिरींच्या कामासंबंधीचे प्रश्न पूर्ण राज्यातून आलेले दिसतात. मागील दोन वर्षांत विहिरींची संख्या वाढवण्याचा जोरदार प्रयत्न शासनाकडून होत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मनरेगा)मधून ग्रामीण भागात निर्माण करण्यात येणाऱ्या कामांवर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.

केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…

या योजनेची अंमलबजावणी करताना, ती राबवणाऱ्यांना आणि त्यावर काम करणाऱ्या गावकऱ्यांना अनेक भले-बुरे अनुभव येत राहिले.

ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा दबाव आणून कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून हवी ती कामे करून घेतात, पण जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा आमचा…

२०२१-२२ मध्ये भामरागड, अहेरी आणि मुलचेरा पंचायत समितीत ‘मनरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामात घोटाळा झाल्याची तक्रार झाली होती.

देशात मे २०२२ मध्ये तब्बल ३ कोटी १० लाख कुटुंबांनी मनरेगा अंतर्गत कामाची मागणी केलीय.

१४७ कामे अजूनही अपूर्ण; इतर योजनांमधून पूर्ण करण्याचे आदेश