मनरेगा News
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (मनरेगा)मधून ग्रामीण भागात निर्माण करण्यात येणाऱ्या कामांवर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
केंद्रीय योजनांच्या लाभांपासून पश्चिम बंगालमधील जनतेला वंचित ठेवल्याबद्दल ट्रक भरून ५० लाख पत्र पंतप्रधान मोदींना पाठविल्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून दोन दिवसांचे…
या योजनेची अंमलबजावणी करताना, ती राबवणाऱ्यांना आणि त्यावर काम करणाऱ्या गावकऱ्यांना अनेक भले-बुरे अनुभव येत राहिले.
ग्रामसेवकांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा दबाव आणून कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून हवी ती कामे करून घेतात, पण जेव्हा कारवाईची वेळ येते तेव्हा आमचा…
२०२१-२२ मध्ये भामरागड, अहेरी आणि मुलचेरा पंचायत समितीत ‘मनरेगा’ अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामात घोटाळा झाल्याची तक्रार झाली होती.
देशात मे २०२२ मध्ये तब्बल ३ कोटी १० लाख कुटुंबांनी मनरेगा अंतर्गत कामाची मागणी केलीय.
१४७ कामे अजूनही अपूर्ण; इतर योजनांमधून पूर्ण करण्याचे आदेश
महाराष्ट्राने देशाला रोजगार हमीची पथदर्शी योजना दिली. मात्र, हेच राज्य योजनेच्या अंमलबजावणीत पूर्ण अपयशी ठरले.
महाराष्ट्रात दुष्काळ पडेल हे माहीत नसताना राज्याने केंद्राकडे १९६९ कोटी रुपयांची मनरेगासाठी मागणी केली होती
२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी या योजनेत ३८०० कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे.