मनरेगा News
विकसित भारत जी राम जी कायदा लागू होईल, त्या दिवसापासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द होईल.
अकुशल मजुरांच्या मजुरीचे सुमारे ४६ कोटी रुपये अद्याप प्रलंबित असल्याने मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. १ जुलैपासून नवी योजना कार्यान्वित होणार…
विकसित भारत – जी राम जी ची कायद्याची अंमलबजावणी देशभरात एक जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्र सरकारने आज, ११ मे…
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) काम केलेल्या राज्यातील हजारो कामगारांची गेल्या चार वर्षांपासूनची २८०० कोटी रुपयांची देणी…
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत मंजूर विहिरींच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा…
मुख्यमंत्री समुध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्रामपंचायती मध्ये रोजगार हमीच्या कामांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
होळीच्या आधी मजुरीचे पैसे मिळाले नाहीत, तर येत्या २८ फेब्रुवारीला ‘मनरेगा’च्या आयुक्तांचे कार्यालय फोडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
कर्जमाफीची अंमलबजावणी आणि मेळघाटातील मूलभूत सुविधांच्या अभावावरून बच्चू कडू यांनी राज्य सरकारला २८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली असून २५० किमीची पदयात्रा…
रेशीम शेती आणि दुग्ध व्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ करण्याचा मानस आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच रेशीम शेतीकडे वळल्यास…
रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतल्यानंतर पाणंद रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नावर केंद्राने सकारात्मक प्रतिसाद…
मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या सहा दिवसांपासून हे कर्मचारी ठिय्या देऊन असून, आता त्यांनी ‘अन्नत्याग’ आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या अर्थसंकल्पाचा विचार करता ‘व्हीबी जी राम जी’ योजनेतील संदिग्धता ‘मनरेगा’चे संक्रमण, अपुरी निधी तरतूद, राज्यांवरील आर्थिक दडपण आणि कल्याणकारी…