scorecardresearch

Page 14 of मीरा भाईंदर महापालिका News

Mira Road murder case, Manoj Sane, Saraswati Vaidya, orphan, leave in relationship
मीरा रोड हत्या प्रकरण : अनाथ असल्यामुळे दोघे आले होते संपर्कात…

सरस्वती ही अनाथ असल्यामुळे ती तारुण्य वयातच मनोज यांच्या प्रेमात पडली होती.मनोजला देखील कोणी नातेवाईक नसल्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय…

woman dead body beach of Uttan
मीरा भाईंदर : उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा; चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या २४ तासांत तिच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

mira bhayandar municipal corporation
मीरा-भाईंदर पालिकेचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा

मीरा भाईंदर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पहिल्यांदाच प्रशासकीय राजवटीत  महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

कारवाईनंतर बूस्टर नेटवर्कला परवानगी; उत्पन्न वाढीच्या दुष्टीने पालिकेचा निर्णय

मीरा-भाईंदर शहरातील ४४ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर  नेटवर्क बूस्टर लावण्यात आले असल्याची बाब नुकतीच उजेडात आली होती

cement road
मीरा भाईंदर शहरात बनणार सिमेंटचे रस्ते,बॅंकेकडून ५०० कोटींचे कर्ज घेण्यास शासनाची मंजुरी

मीरा भाईंदर शहरात सिमेंटचे रस्ते उभारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य शासनाने मंंजुरी दिली आहे.

the first experiment at Meera Bhayandar theater was cancelled actor girish oak ravi oak
मीरा भाईंदर नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द; नाट्यगृहात त्रुटी असल्याचा निर्मात्यांचा आरोप

रविवारी ३८ कृष्ण वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता.

BJP opposed Chief Minister's programme in Bhayander
भाईंदर : मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला भाजपचा विरोध

भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमापासून दूर ठेवण्याचा प्रयन्त केला असल्याचे आरोप करत भाजप माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळीच ठिय्या आंदोलन केले.

Vasai Virar Mira Bhayander Surya Water Project
विश्लेषण: वसई-विरार आणि मीरा-भाईंदरचा पाण्याचा प्रश्न सुटणार? प्रीमियम स्टोरी

वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. अशात येथील लोकसंख्या वाढत असून भविष्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची…

पाच कोटी भरा!

उत्तन येथील कचऱ्याविरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती.