scorecardresearch

Page 241 of मनसे News

महायुतीला मनसेचे इंजिन!

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि पर्यायाने मनसेचा वाढता प्रभाव लक्षात घेता काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पराभवासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय युतीत राज ठाकरे यांना सहभागी…

मनसेकडून नाना पाटेकर यांना पोलिस सुरक्षेची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनेते नाना पाटेकर यांना पोलिस सुरक्षा पुरविण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द अटॅक्स ऑफ…

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बालेकिल्ले राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचे लक्ष्य

मनसे प्रमुख राज ठाकरे हे आठवडयाभराच्या आगामी विदर्भ दौऱ्यात केवळ अमरावतीलाच एका जाहीर सभेत बोलणार असून दौऱ्याच्या उर्वरित दौऱ्यात शिवसेना…

शिवसेना, मनसेचा अमरावतीत ‘लाँग मार्च’!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीरसभा अमरावतीत मार्च महिन्यात पंधरवडय़ाच्या अंतरावर आयोजित होणे…

बिहार विधानसभेत मनसेविरोधात पडसाद

महाराष्ट्रातील सातारा जिल्हय़ात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बिहार व उत्तर प्रदेशातून आलेल्या विद्यार्थी व पालकांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेचे पडसाद बिहार…

राजूर आदिवासी कार्यालयावर मनसेचा मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. घरकुल योजना, वस्तीग्रह, शेती अवजारे, आश्रमशाळा, एजंटाचा…

राष्ट्रवादीच्या माघारीनंतर राजही थंडावले

मनसेच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना शांत करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन मागे घेतले आणि मग मनसेचे अध्यक्ष…

डफळ यांच्यासह मनसेचे आणखी तिघे भिंगार पोलीस ठाण्यात हजर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांना भिंगार कँप पोलिसांनी आज अटक केली. नंतर त्यांची न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.…

‘सभेच्या गर्दीपेक्षा व केवळ बोलण्यापेक्षा नागरिकांची कामे करणे जास्त महत्त्वाचे’

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाक्युध्दात अजितदादांचे निकटवर्तीय मंत्री सुनील तटकरे यांनीही उडी घेतली आहे. अजितदादांचे…

दुष्काळाचे कोणीही राजकारण करू नये मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादी-मनसेवर निशाणा

राज्यात सध्या १९७२ सालापेक्षा अधिक भीषण दुष्काळ पडला असताना त्यावर मात करण्यासाठी सहकार्य करण्याऐवजी या भीषण दुष्काळाचे राजकारण कोणीही करू…

सिंचन घोटाळ्याच्या वेळी मनसे गप्प बसला: भाजपची टीका

सिंचन घोटाळे उघडकीस आणण्याची कामगिरी भाजप नेत्यांनी केली असून, विधिमंडळ आणि न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याने चौकशा सुरू आहेत. त्यामुळे…

दुष्काळ निसर्गामुळे पडला कि सरकारमुळे; जालन्यातील सभेत राज ठाकरेंचा सवाल

दुष्‍काळाची खरंच काळजी वाटत असेल तर महाराष्‍ट्रात आयपीएलचे सामने का घेता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जालना…