Page 3 of मोर्चा News
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ‘जय सेवालाल’चा नारा देत पांढरं वादळ ९ नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्कवर धडकणार आहे.
ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्याच्या नगरविकास विभागांर्तगत…
बीड येथील मेळाव्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर भुजबळ यांनी थेट टीका केली होती. त्यास वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर…
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे…
Bhim Army / Chief Justice Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील राकेश किशोरने बुट मारल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी…
जळगावात शेतीप्रश्नी जनआक्रोश मोर्चा काढताना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपच्या महिला लोकप्रतिनिधींबद्दल अपशब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत इमारती उभारण्यात येत आहेत. या संदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी देताना उच्च न्यायालयाने…
बिहारच्या बीटी ॲक्ट १९४९ कायद्यामध्ये सुधारणा करा, अशा घोषणा मोर्चामध्ये दिल्या जात होत्या. मोर्चाचे नेतृत्व मंत्री रामदास आठवले यांनी केले.
पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर आम्हाला पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.
अनुसूचित जमातीच्या आरक्षणात बंजारा आणि धनगर समाजाला समाविष्ट करण्याच्या मागणीविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता.
या दोन्ही घटनांनी महापालिका प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना ६ ऑक्टोबरला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी या वकिलाने पायातला जोडा फेकण्याचा प्रयत्न केला.