Page 34 of राष्ट्रीय महामार्ग News
 
   २०१४ मध्ये तत्कालालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर- मुंबई समृध्दी महामार्गाची घोषणा केली होती.
 
   सकाळी साडेदहा वाजेपासून या आंदोलनाला सनदशीर मार्गाने सुरवात झाली. जिल्ह्यातील साडे तीनशे पत्रकार यात सहभागी झाले होते.
 
   राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीपासून २५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
 
   धोकादायक वळणदार रस्ते, खड्डे, संरक्षक भिंत किंवा कठडे नसणे असे अनेक घटक राज्यातील रस्ते अपघातांस कारणीभूत ठरत आहेत.
 
   राज्यातील रस्त्यांवर काही ठिकाणी वारंवार अपघात होत असून ही ठिकाणे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
 
   सर्वसामान्यांवरील टोलचा भूर्दंड लवकरच कमी करणार, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत
 
   पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या या भागात सातत्यपूर्ण अपघात होत असल्याने महामार्गाचा हा भाग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.
 
   रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला.
 
   धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उस्मानाबादच्या अळणी पाटी भागात हा भीषण अपघात झाला.
 
   जेएनपीटी ते गव्हाण दरम्यानच्या जून्या राज्य महामार्गाचे रूपातरण सहा पदरी रस्त्यात करण्यात येणार आहे.
 
   हरित मार्ग योजनेस केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत प्रारंभ झाला.
 
   त्रिपुरा आणि आसाम यांना जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे केली.
 
   
   
   
   
   
  