नैसर्गिक आपत्ती News
शासनाने नऊ ऑक्टोबरला जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागांसाठी विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती जाहीर करत जिल्हानिहाय तालुक्यांची…
मात्र मागील तीन दिवसांपासून वसई विरार भागात अवकाळी पावसाचे हजेरी लावली आहे.त्यामुळे पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा येथे वलांडी वर…
शासनाने नऊ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती देण्यासाठी जिल्हानिहाय तालुक्यांची यादी जाहीर केली…
Raigad Rain : अवकाळी पावसाच्या धसक्याने शेतकऱ्यांनी भातकापणीची कामे थांबवली आहेत, तर खराब हवामानामुळे गेटवे-मांडवा जलवाहतूक सेवा बंद झाली आहे.
Baba Vanga predictions 2026 : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांमध्ये जगातील महाशक्तींबाबत काही मोठे आणि महत्वाचे दावे आहेत. यामध्ये चीनच्या वर्चस्वाचा…
सप्टेंबरमधील तीन दिवसांच्या पावसात उभी पिके जमीनदोस्त झाली. काढणीला आलेली पिके मातीत गाडली गेली. नव्याने लागवड केलेला कांदा वाफ्यातच सडून…
मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याची सूचना विखे पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना कुठलीही मदत प्राप्त झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे…
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील…
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादी’ने दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तसेच आमदारांची व्यापक बैठक मुंबईत घेतली.
तालुक्यांना शासनाची कोणतीच आर्थिक मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेला नसतानाही कोकणातील ३० आणि पुणे जिल्हयातील ५ असे ३५ तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय अवघ्या २४…