scorecardresearch

नैसर्गिक आपत्ती News

56 more talukas affected by disaster due to political pressure
राजकीय दबावातून आणखी ५६ तालुके आपत्तीग्रस्त; कोकणातील ३० तर पुण्यातील पाच तालुके वगळले

अतिवृष्टीचा फटका बसलेला नसतानाही कोकणातील ३० आणि पुणे जिल्हयातील ५ असे ३५ तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय अवघ्या २४…

Jalgaon heavy rain impact
शासन निर्णय; जळगावमधील सर्व १५ तालुके नैसर्गिक आपत्तीने बाधित घोषित

जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कमी अधिक फरकाने सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. मात्र, बाधित तालुक्यांच्या यादीत फक्त चार तालुक्यांचा…

youth festival not cancelled despite flood situation
युवक महोत्सव रद्द करण्याची मागणी मार्गदर्शकांनी फेटाळली; आमदार पवारांसह सर्वांच्या सूचना बेदखल…

आमदार राजेश पवार यांच्यासह अनेकांनी अतिवृष्टीमुळे युवक महोत्सव स्थगित करण्याची मागणी करूनही, कुलगुरूंच्या भोवती जमलेल्या मार्गदर्शक मंडळाने ती मान्य केली…

Dr. Shobhatai Bachhav inspecting the affected farmers in Malegaon taluka
खासदार दाखवा अन् बक्षीस मिळवा… भाजपने डिवचल्यावर काँग्रेसच्या खासदार थेट शेतात

गेल्या २२ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील १३ पैकी ११…

natural disaster in Darjeeling Reasons (1)
दार्जिलिंगमध्ये निसर्गाचा प्रकोप, भूस्खलनात ६० हून अधिक जणांचा मृत्यू; काय आहे या आपत्तीचे कारण?

Darjeeling tragedy पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगसह पूर्व नेपाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यात…

After That Midnight is a novel by writer Laxmi Kamal Gedam
महाआपत्तीचं विदारक दर्शन

त्या मध्यरात्रीनंतर, मोवाडमध्ये पुढच्या चार-पाच वर्षांत काय काय घडलं, ते लेखिकेने या कादंबरीत मांडलं आहे.

CPIM Leader Brinda Karats allegations against the central government
‘विकसित’ भारताचा गवगवा, शेती, तंत्रज्ञानाधारित धोरणाकडे दुर्लक्ष; माकप नेत्या वृंदा करात यांचा आरोप

जागतिक स्तरावर विकसित भारत म्हणून गवगवा केला जातो आहे, परंतु सरकारने बदलत्या हवामानावर आधारित शेती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसलेही धोरण…

old promises forgotten bjp cm fadnavis contradictions power politics double standards
विसंगत भूमिकेमुळे सरकारची कोंडी

ओला दुष्काळ, उड्डाणपुलांचे तोडकाम, विदर्भ विकास यासारख्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका सत्तेतील बदलासोबत बदलल्याचे दिसून येते.

Excess rainfall damages Kharif crops across Maharashtra government announces relief
अतिवृष्टीमुळे शेतीचे अर्थकारण बिघडणार? प्रीमियम स्टोरी

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…

Maharashtra government approves sugarcane procurement policy increased CM Relief Fund deduction flood affected farmers
महायुतीचा अजब निर्णय! पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनच वसूली; ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

Maharashtra government  Devendra Fadnavis announces comprehensive relief measures flood excessive rainfall affected farmers
राज्यात ओला दुष्काळ नाही! मदतीचा निर्णय पुढील आठवड्यात, दिवाळीपूर्वी मदत मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…