नैसर्गिक आपत्ती News

अतिवृष्टीचा फटका बसलेला नसतानाही कोकणातील ३० आणि पुणे जिल्हयातील ५ असे ३५ तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्याचा निर्णय अवघ्या २४…

जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टी व पुरामुळे कमी अधिक फरकाने सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. मात्र, बाधित तालुक्यांच्या यादीत फक्त चार तालुक्यांचा…

आमदार राजेश पवार यांच्यासह अनेकांनी अतिवृष्टीमुळे युवक महोत्सव स्थगित करण्याची मागणी करूनही, कुलगुरूंच्या भोवती जमलेल्या मार्गदर्शक मंडळाने ती मान्य केली…

गेल्या २२ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मालेगाव तालुक्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील १३ पैकी ११…

Darjeeling tragedy पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगसह पूर्व नेपाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत, ज्यात…

त्या मध्यरात्रीनंतर, मोवाडमध्ये पुढच्या चार-पाच वर्षांत काय काय घडलं, ते लेखिकेने या कादंबरीत मांडलं आहे.

जागतिक स्तरावर विकसित भारत म्हणून गवगवा केला जातो आहे, परंतु सरकारने बदलत्या हवामानावर आधारित शेती विज्ञान आणि तंत्रज्ञानावर कसलेही धोरण…

ओला दुष्काळ, उड्डाणपुलांचे तोडकाम, विदर्भ विकास यासारख्या मुद्द्यांवर भाजपची भूमिका सत्तेतील बदलासोबत बदलल्याचे दिसून येते.

अतिवृष्टीचा फटका बसून शेतातील पिके आडवी झाली आहेत. पुरामुळे आणि गाळ साचल्यामुळे शेकडो हेक्टर शेतजमीन नापेर झाली आहे. याचा परिणाम…

मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे यंदाचा (२०२५-२६) ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी ओला दुष्काळ अशी संकल्पनाच नसल्याचे सांगत सरकारने मंगळवारी…

Chief Minister Relief Fund : आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी १० कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सहकारी बँकेने घेतला आहे.