Page 3 of नैसर्गिक आपत्ती News

नुकत्याच पार पडलेल्या जी-२० परिषदेला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू हे देखील उपस्थित होते.

इरशाळवाडीसारखी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली की त्यासंदर्भातील सरकारच्या जबाबदारीची चर्चा सुरू होते. सरकार काहीच करत नाही असा अनेकांचा समज असतो.

ई-पंचनाम्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता स्वत: तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जातात.

आपत्ती व्यवस्थापन कसे चालते याची सर्वसामान्यांना माहिती असणे आवश्यक आहे.

Emergency Alert Text Message on Android : देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या…

टर्कीप्रमाणेच इतरही देशांना अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमध्ये भारतानं मदतीचा हात पुढे केला आहे.

Turkey Earthquake: भूकंप होणार हे आधीच माहीत होतं; संशोधकाचं ‘ते’ ट्विट व्हायरल

How Do Dogs Get signs of Earthquake: जरी प्राण्यांना भूकंपाची चाहूल आपल्याआधी लागत असली तरी ‘आपण’ त्यांचे संकेत कसे ओळखू…


गेल्यावर्षीच्या ३० जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळल्याच्या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते.

दुर्घटना आणि अपघात कधी घडतील, याचा काहीही नेम नसतो. मात्र पावसाळ्यात आपत्तींची शक्यता दुणावते. अतिवृष्टीत धोकादायक इमारतींचा पाया अधिक भुसभुशीत…

पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती निर्मूलनासाठी बदलापूर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला असून यासाठी लागणारी सर्व साधनसामग्री पालिकेत सज्ज ठेवण्यात…