Page 3 of नैसर्गिक आपत्ती News
केंद्राकडून मदत मिळाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाढीव मदत दिली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्य सरकारने एक रुपयातील पीकविमा योजना बंद केली, त्यानंतर यंदा शेतकऱ्यांनी पिकविम्याकडे पाठ फिरवल्याने आता सरकारी मदतीवरच शेतकऱ्यांची मदार राहणार…
जिह्यातील तेरा मंडलात सर्वाधिक नुकसान झाले आहे. ज्यांचे तीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशांना मदत दिली जाणार असल्याची माहिती…
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी विभागातील पाचही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी…
आदित्य ठाकरे यांनी बिहारमधील महिलांना भाजप सरकारकडून करण्यात येणाऱ्या १० हजार रुपयांच्या मदतीसह राज्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी,…
Maharashtra Flood Relief : मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाने प्रत्यक्ष पूरग्रस्त भागांतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होणार का, असा प्रश्न ही या निमित्ताने…
प्रशासक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा महाकवी कालिदास कला मंदिरात गोंधळात पार पडली.
नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून सुमारे यंदा ५०-६०लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली…
कुठेही फक्त समाजमाध्यमांवरून प्रचाराची संधी साधणाऱ्या गावोगावच्या नेत्यांनी भर पुरातही सुरू ठेवलेले ‘रील-कारण’ महाराष्ट्राला कुठे नेणार?
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात व जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाल्याने मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा धोका वाढला आहे.
महामुंबईतील मुख्य नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिणामी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले.