Page 70 of नवनीत News
फळझाडांना सुरुवातीच्या काळात फारच कमी पाणी लागते. आंबा, काजू यांना तर प्रतिदिन एक लीटर पाणी पुरेसे होते. एक एकरात ८०…
अनेक आदिवासी समाजांमध्ये अगदी सुरुवातीपासून फिरती शेती किंवा स्थानांतरित शेतीपद्धती आढळते. हिमालयातील आदिवासी जमातींपासून बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, दक्षिणेतील केरळ, तमीळनाडूतील…
समुद्रात अमाप पाणी असते, पण त्यात विरघळलेल्या क्षारांमुळे ते शेतीत वापरता येत नाही. परंतु मानवाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या अनेक वनस्पती…
मक्याशी आपली पहिली ओळख पॉपकॉर्नमुळे किंवा पावसाळी हवेतल्या भाजलेल्या गरमागरम कणसामुळे झालेली असते. बेबीकॉर्न किंवा स्वीटकॉर्न ही तशी अलीकडची ओळख.…
१९५९ साली लखनौ येथे सेंट्रल इंडियन मेडिसीनल प्लांटस् ऑर्गनायझेशन ही संस्था स्थापन झाली, जी आता सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसीनल अॅण्ड…
शेती विषयात द्विपदवीधर फुकुओका जपानच्या शेतकी खात्यात नोकरीला होते. त्यांच्याकडे अमेरिकेहून आयात केलेले तांदळाचे नमुने तपासण्याचे काम होते. प्रत्येक नमुन्यात…
महाराष्ट्रातील ८२% जमीन कोरडवाहू म्हणजे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. वार्षकि सरासरी पाऊस हा त्या त्या ठिकाणी घेण्यात येणाऱ्या खरीप पिकास…
अन्नधान्य उत्पादनात खताचा वाटा मोठा आहे. पण शेती उत्पादनाच्या साधनांपकी ते एक महागडे साधन आहे. शेतकऱ्यांना खते वेळेवर व योग्य…
महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील बऱ्याचशा भागात पाऊस अनिश्चित असल्याने तेथे जो काही पाऊस पडेल…
ज्वारीचं मूळ आफ्रिकेत असावं असं तज्ज्ञांना वाटतं. डॉगेट आणि माजिसु (१९६८) या शास्त्रज्ञांनी रानटी ज्वारी आणि लागवडीखालील ज्वारीचे नातेसंबंध शोधण्याचा…
सूर्या आचार्य हे मुळातले ओरिसा राज्यातले आहेत. कॅनडातील सस्काचुन (saskatchewan) राज्याच्या विद्यापीठातून १९७९ साली त्यांनी शेतीशास्त्रातील पी.एचडी. मिळविली. तेव्हापासून ते…
पुण्याच्या गणेशिखड निसर्ग व कृषी उद्यानास आता राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचा दर्जा आहे. या उद्यानाची निर्मिती पेशवेकाळात १७९६ ते १८१८च्या…