Page 78 of नवनीत News
मनुष्याच्या शरीरात ७० टक्केपाणी आहे. पृथ्वीवर ७० टक्केपाणी आहे. किलगडासारख्या फळात ९० टक्केपाणी आहे. असे सगळीकडे पाणी आहे. पाणी हे…
मुंबईला तानसा, वैतरणा, भातसा, तुळशी, विहार या तलावांतून पाणीपुरवठा होतो. पुण्याला पानशेत, वरसगाव, खडकवासला धरणातून होतो. अशा प्रकारे जागोजागच्या धरणांतून…
मुंबईतील पाणी योजना सुरू होऊन १५० वष्रे झाली टुलोक नावाच्या ब्रिटिश अभियंत्याने घोडय़ावर बसून ठाणे जिल्ह्य़ाची पाहणी केली. त्या पाहणीत…
दिवाळी हा संपूर्ण सेंद्रिय सोहळा आहे. पंचेंद्रियांना स्पर्श करणाऱ्या सगळ्या सुख संवेदना त्यात सामावलेल्या आहेत (अपवाद फटाक्यांचे भीषण आवाज, धूर,…
विजयनगर राज्याची राजधानी हंपी येथे होती. प्राचीन काळी हंपीचे नाव विरूपाक्षतीर्थ किंवा पंपक्षेत्र असे होते. बल्लाळ तिसरा या होयसाळ राजाच्या…
जैविक घटकांप्रमाणेच जर पाण्यात रासायनिक पदार्थ मिसळले गेले असतील तर आपल्या शरीरावर घातक परिणाम होतात. रासायनिक कारखान्यातून सोडलेल्या पाण्यात काही…
जगण्याबद्दल आणि जीवनाविषयी आसक्ती ऐवजी जिज्ञासा वाटू लागली ना मित्रा, की आयुष्य बदलून जातं. जगण्याविषयी उत्सुकता म्हणजे जगणाऱ्या माणसांविषयी कुतूहल.…
स्वच्छ, शुद्ध असले पाहिजे हे आपण शाळेत असल्यापासून शिकतो. आपल्या घरातील पाणी शुद्ध करण्यासाठी पाणी गाळून घेणे, उकळून घेणे, त्यात…
कुतूहल : कार्यालयाची रचना कार्यालयात कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी विविध प्रकारच्या रचना केलेल्या असतात. साहेब लोक केबिनमध्ये बसतात. त्यांच्या खोलीत मोठे टेबल…
मित्रा, जरा डोळे मिटून, कान एकवटून हृदयनाथांचं गीत आठव. ते सूर मनात घुमले की ज्या फुलांची आठवण येईल, ते लक्षात…
१८९३ अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेत स्वामी विवेकानंद यांनी भाषण केले आणि सभाजिंकली. जगातल्या सर्वाधिक गाजलेल्या भाषणांपैकी ते एक भाषण आहे.
१६४५ स्पॅनिश साहित्यिक द व्हिल्येगास फ्रांचीस्को गोमेथ दे केव्हेदो यांचे निधन. प्रभावी उपरोधकार, कवी या नात्यांनी त्यांनी स्पॅनिश साहित्यात महत्त्वाचे…