Page 4 of राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार News

मंत्र्यांच्या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करताना तत्परता दाखवली जाते, परंतु,अन्य तालुक्यांच्या बाबतीत तशी तसदी घेतली जात नाही,अशी व्यथा आंदोलकांनी मांडली.

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी संविधान सत्याग्रह पदयात्रेच्या वेळी, बापूंच्या हत्याऱ्यांनी त्यांच्या जयंतीदिनी शताब्दी साजरी करणे ही विटंबना असल्याचे…

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रा ‘वोट चोर गद्दी छोड’ च्या घोषणा देत दीक्षाभूमीहून सेवाग्रामकडे…

शेतकरी हवालदील झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते…

नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मानसिक व आध्यात्मिक आधार मिळावा यासाठी ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन.

आरोपाला प्रत्युत्तर देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दि. १ ऑक्टोबर रोजी इशारा सभा घेणार असल्याचे सांगितले.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात २३ तारीख अखेर ३४ महसूल मंडळात ६५ मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी (शरद पवार) मोठी गळती लागली असताना,अरूण गुजराथी यांनी आपण कुठेही जात नसून राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे…

माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात अजय बोरा, अजय भैलुमे, भूषण ढेरे, रजाक झारेकरी, नामदेव थोरात, अल्ताफ सय्यद, रघुनाथ…

Maharashtra State Medical Competitive Online Exam Postpone: राज्यातील अनेक भागांत मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या अती मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली…

जळगावात नैसर्गिक आपत्तीमुळे केळीसह कपाशी, सोयाबीन, ज्वारी, भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली आहे. असंख्य जनावरे दगावली असून, गोठे व चाऱ्याचे…

काश्मिरी लोक शेजारील देशाबरोबर जाण्याचा कधीही विचार करणार नाहीत. त्यामुळे काश्मिरी जनतेसह तेथील मुस्लिमांसाठी सकारात्मक विचार झाला पाहिजे,’ असे मत…