Page 3 of पर्यटन विशेष News
बदलापूर – मुरबाड रस्त्यावर काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक मुळगावमार्गे वळवण्यात आली असून पर्यटकांनी बारवी धरणाच्या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले…
पुण्याच्या मावळमध्ये कुंडमळा येथे लोखंडी अरुंद पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. ५० पेक्षा अधिक जण जखमी असून त्यांच्यावर खासगी…
जेएनपीए बंदर ते मुंबईदरम्यानची वातानुकूलित ईबोट सेवेमुळे उरणकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे. या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार…
चंद्रपूर येथे वनशक्ती’ कार्यशाळेत वनमंत्री गणेश नाईक यांनी ताडोबातील पर्यटन पंचतारांकित करण्यावर भर दिला. मात्र, त्यांनी वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या…
कोकणवासीयांचा प्रवास वेगवान व्हावा, त्यांना अतिरिक्त सेवा उपलब्ध व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने टप्पा दुहेरीकरण (पॅच डब्लिंग) करण्यावर भर दिला…
बहुसंख्य पालकांनी मुलांना घेऊन फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. विशेषत: एक ते दोन दिवसीय सहलींना नागरिकांची पसंती असून विविध ठिकाणच्या वॉटर…
स्वदेश दर्शन २.० योजनेअंतर्गत हे काम तीन टप्प्यात पूर्ण होणार असून, रणगाड्याची प्रतिकृती, माहिती केंद्र, स्वच्छतागृहे, सौर पथदिवे, स्टॉल्स आदी…
या प्रकल्पाचा दर महिन्याचा दोन लाख रुपयांचा खर्च करायचा कोणी आणि कसा, हा पेच असल्याने जिल्हा प्रशासन पुढची पावले उचलण्यास…
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील मादी धबधबा मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर पुन्हा वाहू लागला आहे.
पालघर जिल्ह्याला लाभलेल्या समृद्ध ऐतिहासिक व नैसर्गिक वारशामुळे पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांची गरज आहे.
वसई विरारमधील छोट्या पर्यटन कंपन्या आणि पर्यटन व्यावसायिकांनी मे मधील सहली रद्द करण्यास सुरुवात केली आहे.
खनिज संपत्तीसाठी राज्यात अनेक ठिकाणी खाणी तयार करण्यात आल्या आहेत. या खाणीत काम करणारे कामगार दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालूनच…