Page 2 of प्रवासी News

शहरातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली असून किरकोळ अपघात हे आता नित्याचे झाले असल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत…

सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात ११४ बसेस असून ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते…

बारामतीतील ग्रामीण भागातील बसस्थानकांची दुरावस्था…

शहराचा चौफेर विस्तार पाहता वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे वाहतूक कोंडी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

अंबरनाथ शहरातील फॉरेस्ट नाका परिसरात गुरुवारी सकाळी ट्रेलर बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांकडून सेवा, सुविधा, मदतीच्या नावाने जनसंपर्क वाढवले जात आहे.

सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने काही ठिकाणी मॅनहोलची झाकणे उघडली.

कॅफेटेरिया सुरु झाल्याने आता अर्ध्या जागेत प्रतिक्षालय आणि अर्ध्या जागेत कॅफेटेरिया असेल. या कॅफेटेरियात खाद्य पदार्थ, चहा, शीत पेय उपलब्ध…

मनसे नेते राजू पाटील यांनी पुलावरील कामाच्या गुणवत्तेचा खून झालाच आहे. पण या पापाचे नाथ कोण आहेत? असा सवाल केला…

रात्री मुंबई-हैद्राबाद देवगिरी एक्स्प्रेस मार्गस्थ झाल्यानंतर देवळाली – नाशिकरोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे मुंबईहून भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक…


अनेक वर्षानंतर प्रथमच यात्रेच्या पहिल्या दिवशी विशेष बस पाठवता आली नाही.