Page 14 of पीके News

घाटाखालील तालुक्यात झालेल्या पावसाच्या तांडवाच्या नुकसानीची व्याप्ती वाढली आहे.

जामनेर तालुक्यात अनेक दुकानांत सरदार कंपनीचे बनावट रासायनिक खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

धान, सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांच्या पेरण्या पावसाशिवाय होणार नाही, यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे.

आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी १८ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना १३ हजार ३८० कोटींचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ७२ टक्के पीक कर्ज…

या तंत्रज्ञानाचा जर्मनी, जपान व इटली देशामध्ये वापर होत असून भारतातही या तंत्रज्ञानास वाव आहे.

पण, अन्य पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याने खरीप पेरण्यांनी जूनअखेरची सरासरी गाठली आहे.

रेशा पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत.

दुसखेडा (ता. पाचोरा) येथील प्रगतिशील तरुण शेतकरी नितीन महाजन यांनी शेतात चक्क वाजतगाजत कपाशी लागवडीस सुरुवात केली.

राज्यातील शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ आणि केवळ एका रुपयात पीक विमा योजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण…

अवकाळी पावसाने व नैसर्गिक आपत्तीने मोठ्या प्रमाणात मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाल्याचे ऐकायला मिळाले.

साक्री येथील बाल आनंद नगरीत झालेल्या अधिवेशनाला साक्री, धुळे, नवापूर, नंदुरबार, कन्नड, सटाणा इत्यादी तालुक्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या.

तब्बल साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवळ (ता. जळगाव जामोद) येथील घटमांडणीचे भाकीत आज, रविवारी सकाळी जाहीर करण्यात आले.