Page 3 of पीके News

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ४७ हजार हेक्टरहून अधिक कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले असून, ‘पांढरे सोने’ काळवंडल्याने शेतकरी यंदा…

पीक विमा योजनेचे स्वरूप बदलल्याने अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकरी मोठ्या भरपाईपासून वंचित राहणार असून संबंधित शेतकऱ्यांना जीपीएस लोकेशन असलेला फोटो…

या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाला…

यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सातत्याने कोसळणाऱ्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टीमुळे ४० गावांतील ४०१४ हेक्टरवरील पिकांचे…

नवरात्रोत्सव काळात मागणी असूनही जळगावमधील केळीचे दर क्विंटलमागे ९०० रुपयांनी घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या जळगावातील शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी १० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.

अवकाळी पावसामुळे भातशेतीसह नारळ आणि सुपारीच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा करत आहेत.

राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राकडेही मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

तालुक्यातील शेतीपिकांचे नुकसान व अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रशासनाला तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

या घटनेमुळे पंचनामे आणि नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने निमंत्रण पत्रिका छापून रोटाव्हेटर फिरवला.

नद्यांच्या पुराचे पाणी पाचोरा शहरासह काही गावांमध्ये शिरल्याने घरांचे तसेच पिकांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश…

आपल्याला जे लागतंय ते एक बाजारातून खरेदी करून आणायचं असा ट्रेंड सुरू झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या खरीप हंगामातील…