Page 5 of पीके News

ऑनलाइन पीक विमा काढण्यात २० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार सावरकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

नुकसान घडल्यानंतर ७२ तासाच्या आत त्याची सूचना विमा कंपनीस द्यावी.

तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील एकही आमदार, खासदार बैठकीत उपस्थित नसल्याने शेतकऱ्याच्या व्यथा कोण मांडणार, असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

नाशिकचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मालेगाव येथे या रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला.

घाटाखालील तालुक्यात झालेल्या पावसाच्या तांडवाच्या नुकसानीची व्याप्ती वाढली आहे.

जामनेर तालुक्यात अनेक दुकानांत सरदार कंपनीचे बनावट रासायनिक खत विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

धान, सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांच्या पेरण्या पावसाशिवाय होणार नाही, यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहे.

आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी १८ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना १३ हजार ३८० कोटींचे म्हणजेच उद्दिष्टाच्या ७२ टक्के पीक कर्ज…

या तंत्रज्ञानाचा जर्मनी, जपान व इटली देशामध्ये वापर होत असून भारतातही या तंत्रज्ञानास वाव आहे.

पण, अन्य पिकांचे लागवड क्षेत्र वाढल्याने खरीप पेरण्यांनी जूनअखेरची सरासरी गाठली आहे.

रेशा पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत.