Page 5 of पीके News

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चिकू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…

सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला आहे. यासह कर्जत, नेवासा, अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुक्यात शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले तर…

गेले तीन दिवस पश्चिम भागात दमदार पडत असलेल्या पावसाने रात्रीपासून पूर्व भागातील दुष्काळी क्षेत्रात दमदार हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील…

पाथर्डीत पुराच्या पाण्यात वेढलेल्या १२७ जणांची बचाव पथकाने मुक्तता केली. जोरदार पावसाने अनेक घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली, शेती…

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नजरअंदाजे सात जिल्ह्यांत दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीच्या पात्राचे पाणी नदी लगताच्या शेकडो हेक्टर शेतीमध्ये शिरले आहे. यामुळे शेतांना छोट्या तलावांचे…

पावसामुळे खरीप पिकांचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे, तर रब्बी पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार जण अडकले होते मात्र पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने त्यांना…

ऑगस्टमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील १३ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या चार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे

राज्य सरकारने जून-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींची मदत मंजूर केली आहे, ज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक…

रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून नैसर्गिकरीत्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी भातशेतात ‘पक्षी थांबे’ उभारावेत, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.…

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, मका पिकांना, शेतकरी चिंतेत.