नियोजन News
महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील विकास कामांसंदर्भात राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली.
संलग्न महाविद्यालयांबाबत विद्यापीठाचा विचार
नियोजन समितीच्या बैठकीत खासदार रवींद्र चव्हाण यांची तक्रार
हजारांहून अधिकांना नारळ मिळण्याची शक्यता
पालकमंत्री पाटील यांनी हस्तक्षेप करत वाद थोपवला
लग्न झाल्या झाल्या थेट लग्न मंडपातून थेट हनीमूनला जाणे अजिबात गरजेचे नाही.
जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी महसूल प्रशासनाने आवश्यक सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. चालू वर्षात जिल्हा नियोजनचा ७४४ कोटी रुपयांचा आराखडा…
शहराची भोगोलिक रचना, लोकसंख्या, उपलब्ध संसाधने आणि आर्थिक गणिते लक्षात घेऊन विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. वसई विरार शहराचा आगामी…
राज्य शासनाने २५ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व महापालिकांना भौगोलिक मानांकनाद्वारे (जीआयएस) प्रणालीद्वारे विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते.
भारताने गरिबी हटवली’’ असा मथळा वाचायला मिळाला, तर अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका. गरिबी हटली यावर तुम्ही विश्वास ठेवावा असे…
तसं बघायला गेलं तर आनंद सर्वांना हवा आहे. परंतु तो उद्याच्या गरजेतून पुरवायचा की पुढच्यांना मिळावा म्हणून आज त्यावर पाणी…