विष News

Belgavi News: शाळेत शिकणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्याकरवी शाळेच्या पाण्याच्या टाकीत विषारी द्रव्य मिसळल्याचा प्रकार बेळगावमध्ये घडला आहे.

मुलींचा साभांळ करणे शक्य होत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

शहापूर तालुक्यातील अस्नोली येथील विषबाधेने मृत्यू झालेल्या तीन मुलींना जन्मदात्री आईनेच अन्नामध्ये तणनाशक रसायन टाकून त्यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले…

तिघींच्या मृत्यूप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी याप्रकरणी संशय व्यक्त केला आहे.

गावात शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून आदिवासी आश्रम शाळा काढण्यात आल्या. मात्र असे प्रकार होत असतील तर या शाळांचा काय…

साकोली शहरातील लग्न समारंभात सुमारे १०० लोकांना विषबाधा झाली असून ३७ रुग्ण साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. आरोग्य विभागाने तत्काळ…

कच्ची दारू किंवा कच्ची दारू म्हणून ओळखले जाणारे हे मद्य बहुतेकदा गूळ, पाणी आणि युरियाच्या अस्थिर मिश्रणाचा वापर करून तयार…

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात बबई या गावी लग्न सोहळ्यातील जेवणातून लग्नातील सुमारे ६० पाहुण्यांना विषबाधा झाली.

सध्या भरत जाधव यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनेपूर्वी स्वतःची व्यथा एका व्हिडीओ त्यांनी व्हायरल…

Paraquat Poisoning Treatment : केरळमधील एका २४ वर्षीय तरुणीने पॅराक्वॅट हे विषारी औषध देऊन तिच्या प्रियकराची हत्या केली. पॅराक्वॅटमुळे विषबाधा…

समाज कल्याण विभागाच्यावतीने विट्यात निवासी शाळा चालवली जात आहे. या निवासी शाळेतील ४९ विद्यार्थ्यांना नेहमीप्रमाणे आहार देण्यात आला.

शेगाव येथील गजानन महाराज गतिमंद विद्यालयाच्या चौदा विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. यापैकी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून उर्वरित विद्यार्थ्यांवर उपचार…