विष News
लाहेरी येथील आश्रम शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे ६० आदिवासी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर आदिवासी विकासातील राजकीय व…
कल्याणच्या एका उच्चभ्रू गृहसंकुलातील हळदीच्या जेवणातून १२५ वऱ्हाड्यांना विषबाधा झाल्याने वधूसह अनेक नातेवाईक अत्यवस्थ झाले असून यामुळे दुसऱ्या दिवशी होणारा…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहरातील गवळी वाडा परिसरात छापा टाकून घातक रसायनांचा साठा जप्त केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत बडवाह भागात नर्मदा नदीवरील पुलावर हे पोपट मृतावस्थेत आढळले,
ताडीमध्ये प्रामुख्याने क्लोरल हायड्रेटची भेसळ केली जाते. हे रसायन गुंगी आणणारे असून, याची भेसळ केलेली ताडी पिल्याने त्याचे व्यसन लागण्याचा…
राज्यातील गोशाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक दहा गोमय-गोमुत्र उत्पादने ‘गो-१०’ ब्रॅण्डद्वारे बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील श्रेयस सिनेमाजवळ असलेल्या के.व्ही.के. घाटकोपर स्कूलमध्ये सकाळच्या सत्रात इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग भरतात.
नागपुरात उपचार घेत असलेल्या मुलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव गुरूवारी नागपुरात आले.
डोंबिवलीजवळील ठाकुर्ली खंबाळपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे आईसह गेलेल्या साडे चार वर्ष वयाच्या प्राणवी विक्की भोईर (४) या बालिकेला आणि तिची…
मेश्राम यांची कुरोडा गावातील सर्वे क्रमांक ८७ वरील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे.
सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, अनेक ठिकाणी त्यानिमित्त उपवास केले जात आहेत. उपवासाच्या वेगवेगळ्या पद्धती व खाद्यपदार्थ अंगीकारले जात आहेत.
झारगडवाडीतही काही कुटुंबांनी किराणा दुकानातून आणलेल्या भगरीच्या पिठापासून भाकऱ्या केल्या. मात्र त्या खाल्ल्यानंतर काही महिलांना अचानक उलटी, मळमळ व अशक्तपणा…
