Page 7 of राजकीय पक्ष News

यश साजरे करत असताना ‘सामाजिक भान’ तर सुटत नाही ना, याचे भान ठेवायला हवे.

नेतृत्व करणारे वाचाळपणा करतात, कशाचाही मुलाहिजा बाळगत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणसांचे अर्थशास्त्र आणि अर्थसंकल्प दोन्ही कोलमडून पडले असताना केवळ आश्वासने ,आरोपप्रत्यारोप , घोषणाबाजी यामुळे राजकारण्यांना लोकमान्यता कशी मिळणार?


प्रवक्तेपदाकडे आजवर नीट लक्ष न दिल्यामुळे पक्षाची आता मोठीच पंचाईत झाली आहे…

काँग्रेसला पर्याय ठरण्याचा चंद्रशेखर राव यांचा प्रयत्न दिसतो, मात्र आजवरचा इतिहास पाहता हे आव्हान खडतरच म्हणावे लागेल!

यामुळे निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या काळय़ा पैशाला आळा बसेल, असा दावा आयोगाने केला आहे.


स्थानिक जीवनाशी समरस न होणे ही डाव्यांची राजकीय मर्यादा ठरली आहे…

देशातील १४४ लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे

जनतेचं कल्याण हे सरकारचं कर्तव्य, सरन्यायाधीशांनी मांडलं मत

संसद अथवा विधिमंडळांतले पीठासीन अधिकारी पक्षांचे सदस्यही असतात, त्यामुळेच बिहारच्या सत्तापालटाचा परिणाम राज्यसभा उपसभापतीपदावर होऊ पाहातो… वास्तविक हेच पद निष्पक्षपणे…

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमध्ये अलीकडेच, प्रादेशिक पक्षही संपणार असल्याचे वक्तव्य केले. आजतागायत त्याचा खुलासेवजा इन्कार ना त्यांनी…