Page 199 of राजकारण News
केज नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत उमेदवारी मिळविण्यावरून झालेल्या शह-कटशहानंतर पक्षाचे अक्षय मुंदडा यांनी नाराजी व्यक्त करत लाभार्थी नेत्यांबरोबर निष्ठावंत निवडणूक…

निलंग्याच्या नगराध्यक्ष विद्याताई धानोरकर यांच्या घरावर सुमारे ३०-४०जणांनी हल्ला करून कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. याबरोबरच कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची…
सध्या राजकारण हा व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. सर्वच क्षेत्रांत राजकीय व्यक्तींचा वावर असतो. मग त्याला साहित्य संमेलन अपवाद असू…

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…
एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ…

वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे…

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज ब्रीज कॅंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
गडचिरोली विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे निवडून आलेले डॉ. देवराव होळी यांच्या निवडीला पराभूत उमेदवार नारायणराव जांभुळे यांनी मुंबई
इतर पक्षांतील मातब्बरांना गळाला लावायचे आणि विजयाचे गणित जुळवून आणायचे, हा राज्यातील विधानसभा निवडणुकीत राबविलेला फॉम्र्युला ठाणे
विधानसभा निवडणूक प्रचारात जिल्हय़ाच्या सहाही मतदारसंघांत मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला ठेंगा दाखवण्यात आला.

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.