scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 199 of राजकारण News

राष्ट्रवादीत निष्ठावंत ‘निवेदनयुद्ध’ सोनवणे-मुंदडा यांच्यात रंगला वाद

केज नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत उमेदवारी मिळविण्यावरून झालेल्या शह-कटशहानंतर पक्षाचे अक्षय मुंदडा यांनी नाराजी व्यक्त करत लाभार्थी नेत्यांबरोबर निष्ठावंत निवडणूक…

नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला; कुटुंबाला मारहाण व लूट

निलंग्याच्या नगराध्यक्ष विद्याताई धानोरकर यांच्या घरावर सुमारे ३०-४०जणांनी हल्ला करून कुटुंबातील व्यक्तींना मारहाण केली. याबरोबरच कुटुंबीयांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची…

साहित्य संमेलन हा काय पवित्र गाईचा गोठा आहे का? – सदानंद मोरे

सध्या राजकारण हा व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनला आहे. सर्वच क्षेत्रांत राजकीय व्यक्तींचा वावर असतो. मग त्याला साहित्य संमेलन अपवाद असू…

राजकीय दहशतीचा उदयास्त

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सुभेदार आहेत. आपापल्या भागांत सत्ता, आर्थिक ताकद, दहशत आणि मनगटशाहीच्या जोरावर त्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. लयाला…

उस्मानाबादेतील भयपर्व

डॉ. पद्मसिंह पाटलांची प्रतिमाच मुळी ‘पहेलवान पद्मसिंह’ अशी. जाणीवपूर्वक घडवलेली. कित्येक वर्षे त्यांची उस्मानाबाद मतदारसंघावर अविचल सत्ता होती. नुकत्याच झालेल्या…

‘दादा’ आणि ‘लाल’ माती…

एकेकाळी नारायण राणे यांची मुंबईच्या पूर्व उपनगरांत प्रचंड दहशत होती, अशी चर्चा ऐकावयास मिळते. पुढे शिवसेनेसारख्या रांगडय़ा पक्षाचं त्यांना पाठबळ…

दहशतीकडून विकासाकडे!

वसई-विरार पट्टय़ातील स्थानिकांची आर्थिक लूट व शोषण करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत त्यांची दहशत मोडीत काढणाऱ्या भाई ठाकूरने नंतर तिथे…

ठाण्यात भाजपचे फोडा-जोडा अभियान

इतर पक्षांतील मातब्बरांना गळाला लावायचे आणि विजयाचे गणित जुळवून आणायचे, हा राज्यातील विधानसभा निवडणुकीत राबविलेला फॉम्र्युला ठाणे

मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला ठेंगाच!

विधानसभा निवडणूक प्रचारात जिल्हय़ाच्या सहाही मतदारसंघांत मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात मंत्रिमंडळ विस्तारात लातूरला ठेंगा दाखवण्यात आला.

Rajnath Singh , Digvijaya Singh , NIA , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी दिग्विजय यांचा राहुल गांधीवर दबाव

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी अपेक्षा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केली आहे.