scorecardresearch

Page 270 of राजकारण News

शिवसेनेकडून प्रतिसाद नसल्याने रिपाइंमध्ये घालमेल

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी लवकरात लवकर जागा वाटपाची चर्चा सुरु करावी, असे अनेकदा आवाहन करुनही शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने…

आता ढोबळेंचा मुंबईवर ‘कंट्रोल’ !

वाकोल्यामध्ये एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्याचे निमित्त करून वाकोला विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त वसंत ढोबळे यांची पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात शनिवारी…

द्राक्षाच्या राजकारणाला रुद्राक्षाचा दणका..

महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर भाष्य करणाऱ्या रामदास फुटाणे यांच्या वात्रटिकेसह समाजाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या अशोक नायगावकर यांच्या भाष्यकवितांनी हसता हसता रसिक…

सरकारी स्पर्धेत राजकीय नेत्यांची मांदियाळी

स्पर्धा महाराष्ट्राचे वैभव असलेल्या मल्लांच्या आणि स्पर्धेच्या ठिकाणी झळकत आहेत राजकीय नेते, तेही सरकारी खर्चातुन! नगरमध्ये होत असलेल्या स्व. खाशाबा…

भ्रष्टाचाराचे मूळ राज्यव्यवस्थेत!

राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा आपल्याकडे जितक्या उच्चारवात होते तितकी अन्य क्षेत्रांतील भ्रष्टाचाराची होत नाही. खरे तर भ्रष्ट राजकीय व्यवस्था संपविण्यासाठी म्हणून…

आ.रवी राणा आणि राष्ट्रवादीत निवडणूकपूर्व शिमगा

विधानसभा निवडणुकीला अद्याप अवकाश असला, तरी बडनेरा मतदार संघात मात्र राष्ट्रवादी आणि युवा स्वाभिमान यांच्यातील शिमग्याने राजकीय वातावरण पेटवून दिले…

वारकरी व्यासपीठावर रंगले राजकारण्यांमध्ये शरसंधान

वारकऱ्याची पताका भगवी, त्यागाचे प्रतिक असलेली, अहंकाराला तेथे थारा नसतो, उणीदुणी नसतात पण श्रीक्षेत्र सराला बेटावर विकास कामाच्या भूमीपूजनासाठी राजकारण्यांची…

जे पेरले तेच उगवले

औरंगाबाद जिल्ह्य़ातील कन्नड विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसे सोडणे आणि आमदारकीचा राजीनामा देऊन तो मागे घेणे या…

एसटी कर्मचाऱ्यांची सामूहिक रजा प्रवाशांच्या मुळावर!

एस. टी. महामंडळातील तब्बल पावणेसात हजार कर्मचाऱ्यांनी मुंबईतील मोर्चासाठी सामूहिक रजा घेतल्याने महामंडळाचे बसच्या फेऱ्यांचे संपूर्ण राज्याचे नियोजन कोलमडले आहे.…

वादाचा परशू दूर..!

संमेलनातील कार्यक्रमांची माहिती देणाऱ्या ‘पॉकेट डायरी’तून परशुरामाचे चित्र नसल्यामुळे आपले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करून संभाजी ब्रिगेडने साहित्य संमेलन उधळून…

गोव्यातील ४६ वर्षांपूर्वीचा जनमत कौल वादात

पोर्तुगीजांच्या तावडीतून ५१ वर्षांपूर्वी मुक्ती मिळाल्यानंतर पाच वर्षांनी गोव्यामध्ये घेण्यात आलेला जनमत कौल बनावट असल्याचा दावा करून गोव्याच्या माजी मुख्यमंत्री…