Page 272 of राजकारण News
आजचे राजकारण अतिशय भ्रष्ट मार्गाने चालले असून, समाजाचे सर्व काही हडपण्यासाठीच बहुतांश राजकीय नेत्यांची स्पर्धा लागली आहे. राजकीय नेत्यांविषयीचा आदरही…

सुमारे पंचवीस वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर चलबिचल सुरू झाली असून मोठय़ा प्रमाणात राजकीय…

काँग्रेसमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची चाचपणीची प्रक्रिया सुरू असताना अमरावती शहरात बुधवारी काँग्रेसमधील इच्छूकांनी पक्षाचे निरीक्षक रुद्रा राजू यांच्यासमोर…

महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे…

ऊसदरासाठी झालेले आंदोलन आता २५०० रु. प्रतिटन दरावर थांबले; पण सहकारी स्वाहाकार, ‘रंगराजन अहवाल’ आणि त्यावर केंद्रीय कृषीमंत्र्यांची भूमिका यांचे…

झटपट निर्णय घेण्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांची ख्याती नाही. सर्व बाजू तपासून घेत ते निर्णय घेतात वा भूमिका ठरवितात. यात बराच…

अविश्वासाचा ठराव हे लोकशाहीतील एक महत्त्वाचे अस्त्र आहे आणि कोणतेही अस्त्र हाताळणाऱ्याकडे केवळ बळच नव्हे तर जबाबदारीची जाणीवही असावी लागते.…
येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात श्री श्री रविशंकर यांचा साक्षात्कार हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या…
पालिका मुख्यालयातील सभागृहात शिवसेनाप्रमुखांचा पुतळा उभारण्याची मागणी भाजप आणि शिवसेनेने केली आहे. मात्र पालिका मुख्यालयात ११ पुतळे आणि तीन तैलचित्रे…

पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संदर्भात माधव गाडगीळ समितीने काही शिफारशी केल्या असल्या तरी महाराष्ट्र सरकारने घेतलेले आक्षेप, मते आणि अभिप्रायांचा अंतिम…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मनमोहन सिंग सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपमधून स्वतचेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरुद्ध नव्याने ‘अविश्वास प्रस्ताव’ मांडण्यात…

उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्थानक असलेले मनमाड हे शिवसेनेचे गेल्या ३५ वर्षांपासूनचे जिल्हय़ातील महत्त्वाचे स्थानक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम…