Page 2 of प्रदूषण News

सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती.

Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,…

गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते…

लिबर्टी ऑइल मिल कंपनीने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत भातसा नदीत सांडपाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…

ठाणे महापालिकेने गणेश मुर्ती तसेच देवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. तसेच छटपूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत…

लवकर विवाह, चुकीचा आहार, ताण, स्थूलत्व, मधुमेह, प्रदूषण आणि मातृआरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण…

BMC : निरुपयोगी मोबाईल, चार्जर, बॅटरी, संगणक, दूरचित्रवाणी संच आणि लहान उपकरणांसारख्या तत्सम सर्व ई-कचऱ्याचे संकलन महापालिकेने सुरू केले आहे.

शहरात पडणाऱ्या पावसामुळे वातावरण काही काळ स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची काहीशी उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायुप्रदूषणाच्या विळख्यात…

जळगाव जिल्ह्यात दोन पोलिसांनी लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना…

कचरा संकलनाचे काम पूर्वीपेक्षा अधिक खराब होत असून सर्वत्र कचराकोंडी झाल्याचे शहरातील चित्र आहे.

‘सेवा पर्व २०२५’ आणि आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी भव्य बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.