देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे असल्याचे वास्तव आहे.
प्रदूषणाबाबत महानगरपालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे,
भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या ‘आयक्युएयर’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण…
सर्वेक्षणात बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती.
किनारपट्टीपासून साधारण ५०० मीटर लांबीवर आणि ७ मीटर खोल या भिंती सोडण्यात आल्या आहेत. एकप्रकारे माशांच्या प्रजातींचे संवर्धन केंद्र म्हणून…
जेएनपीए(उरण) ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गावर माती आणि इतर साहित्य वाहतुकीमुळे प्रचंड प्रमाणात धुळ निर्माण होत आहे.
इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कुदळवाडीत प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे.
अटल सेतूवरील धुलीकणांच्या समस्येमुळे पनवेल व उरण तालुक्याच्या वेशीवरील १८ क्वॉरी, क्रशर प्लान्ट व खदाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)…
प्रक्रिया न करता सांडपाणी सोडून कृष्णा नदी प्रदुषित केल्याबद्दल सांगली महापालिकेला ९० कोटी रूपयांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोठावला आहे.
वळीवडे गावात नदीचे पाणी काळेकुट्ट झाले आहे. मृत माशांचा खच साचला आहे. असे मासे नेण्यासाठी लोकांची ही गर्दी होत आहे.…
जिल्ह्याला नागपूर-मुंबई समृद्धी मार्गाशी जोडण्यासाठी चंद्रपूपर्यंत स्वतंत्र महामार्ग बांधण्यात येत आहे.