प्रदूषण News
गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता.
Earth Day History : २२ एप्रिल रेजी वसुंधरा दिवस साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करण्यामागचे कारण आणि हेतू…
प्रकाशाची तीव्रता जेव्हा पर्यावरण आणि मानवी आरोग्याला घातक होईल इतकी वाढते तेव्हा त्याला ‘प्रकाश प्रदूषण’ म्हटलं जातं.
भविष्यात मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस हवा आणि ध्वनिप्रदूषणात वाढ होऊन त्याचे मानवी आरोग्यावर परिणाम…
या रासायनिक घटकांचे विघटन सहजासहजी होत नसल्याने ते पर्यावरणाला खूपच धोकादायक आहे. ‘पीएफएएस’ विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक मानवी संपर्कात आल्यास त्याचे…
लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अधिकाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामावर नेमण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत समाजकंटक…
देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात महाराष्ट्रातील तब्बल ५५ नदीपट्टे असल्याचे वास्तव आहे.
प्रदूषणाबाबत महानगरपालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे,
भारत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, पण स्वित्झर्लंडमधील हवा गुणवत्ता तपासणाऱ्या ‘आयक्युएयर’ने केलेल्या सर्वेक्षणानंतर या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण…
सर्वेक्षणात बांगलादेश आणि पाकिस्तान नंतर भारत तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे.
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती.
किनारपट्टीपासून साधारण ५०० मीटर लांबीवर आणि ७ मीटर खोल या भिंती सोडण्यात आल्या आहेत. एकप्रकारे माशांच्या प्रजातींचे संवर्धन केंद्र म्हणून…