Page 3 of प्रदूषण News

शहरात पडणाऱ्या पावसामुळे वातावरण काही काळ स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची काहीशी उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायुप्रदूषणाच्या विळख्यात…

जळगाव जिल्ह्यात दोन पोलिसांनी लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकाऱ्याला १५ हजाराची लाच घेताना…

कचरा संकलनाचे काम पूर्वीपेक्षा अधिक खराब होत असून सर्वत्र कचराकोंडी झाल्याचे शहरातील चित्र आहे.

‘सेवा पर्व २०२५’ आणि आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील केळवे समुद्रकिनारी भव्य बीच क्लिनिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

उल्हास नदीत वाढलेली गढुळता आणि सातत्याने खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळे पाणी उचल आणि शुद्धीकरण क्षमतेवर परिणाम झाल्याने बदलापूर शहरात…

सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याने थंड झालेल्या दगडखाणींच्या जागी प्रदुषणाचा नवा स्त्रोत उभा रहाण्याची भीती व्यक्त केली जात…

तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी चिखलीत ४० आणि २० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प…

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर निघणारा रासायनिक घनकचरा उच्चेळी येथील नैसर्गिक तलावाजवळ टाकण्यात आलेल्यामुळे तलावातील मासे मृत झाले असून तलावातील…

गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक विधींसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे बाणगंगा तलावात विसर्जन करण्यात येत असल्याने तलावातील माशांचा मृत्यू होण्याच्या घटना घडत…

मिरा भाईंदर शहरातून निघणाऱ्या ई- कचऱ्याच्या ( इलेट्रॉनिक) विल्हेवाटाची महापालिकेने कोणतीही सोय केलेली नाही.

२०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी नदी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबईतील खैरणे, कोपरी गाव, वाशी सेक्टर १९, २६, २८, २९ या भागात रात्रीच्या वेळी शेजारीच असलेल्या औद्योगिक कंपन्यांमुळे होणाऱ्या…