Page 4 of प्रदूषण News
पावसामुळे उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली होती. गेले चार महिने हा हवा गुणवत्ता निर्देशांक ३० ते ४० अंकांच्या दरम्यान…
दिवाळी हा उत्साहाचा सण आहे. अनेक नागरिक फटाक्यांची आतषबाजी करत हा सण साजरा करतात.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी सुमारे ५० रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांवर कारवाई केली. हे…
अनेक कारणांमुळे होणारे हवेचे प्रदूषण हा मुद्दा दिल्लीतच नाही, तर देशभर सगळीकडेच धोक्याच्या पातळीवर येऊन पोहोचलेला असताना दोनच दिवस आणि…
मोठा गाजावाजा करीत विकण्यात येत असलेले पर्यावरणस्नेही फटाकेही घातकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या प्रदूषणाबाबत आणि बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे गॅस टर्मिनल उभारण्याकरिता खोटे प्रमाणपत्र मिळविल्याचा आरोप माजी राज्यमंत्री बच्चू कडू…
वसई विरार शहरातील तलावांमध्ये वाढते प्रदूषण हि एक गंभीर समस्या बनली असताना नागरिकांकडून तलावात विसर्जित केल्या जाणाऱ्या निर्माल्यामुळे यात अधिकच…
जयगड येथील जिंदाल कंपनीच्या वादग्रस्त गॅस टर्मिनल विरोधात जिल्हा प्रशासनाने प्रदुषण मंडळ, सागरी महामंडळ व जिल्हा कृषी विभागाकडून तात्काळ अहवाल…
पवई तलाव विविध पक्ष्यांचा अधिवास आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे वास्तव्य आहे, ज्यात काही दुर्मिळ आणि संकटग्रस्त प्रजातींचाही समावेश…
वसई, नालासोपारा, विरार, नायगाव या भागातील मुख्य रस्ते व शहरांतर्गत रस्ते अशा सर्वच ठिकाणी रस्ते दिवस भर रस्ते धुळीने भरलेले असतात.
पर्यावरणास हानीकारक कर्बवायू उत्सर्जनात सिमेंटचा वाटा जवळजवळ ६ टक्के असून, २०३० पर्यंत भारतातील सिमेंटचा वापर ५० टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
अंबरनाथ शहराच्या मोरिवली परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतून सातत्याने रासायनिक वायू सोडला जात असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अंबरनाथच्या पूर्व…