Page 5 of प्रदूषण News
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम.देवेंद्र सिंग यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी शर्मा यांनी वैष्णवी साखरे ही महिला चालक असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला.
या पाण्याच्या फवारणीमुळे हवाप्रदूषणावर नियंत्रण आणणे आणि लोकांना स्वच्छ, निरोगी हवा मिळवून देणे शक्य होत आहे.
मुरबे येथे जेएसडब्ल्यू मुरबे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या बंदराला तीव्र विरोध होत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून…
यंदाही नवरात्रौत्सवासाठी व्यवस्थापन केले होते. असे असले तरी घट विसर्जन झाले, मात्र विघटन झाले नसल्याचे चित्र आहे.
सुमारे पाच सहा वर्षांपूर्वी नांदिवडे समुद्रकिनारी गोबरा, तावीज, पालू, शितकं व वटिया अशी मत्स्यसंपदा विषारी पाण्यामुळे मरून किनारी लागली होती.
Justice Abhay Oak : सध्या ‘रामराज्य’ म्हणजे केवळ हिंदूंचे राज्य असा चुकीचा अर्थ काढला जात आहे, परंतु महात्मा गांधींना स्वातंत्र्य,…
गांधीजींचा पर्यावरणवाद संघर्षावर नव्हे, तर संयम व त्यागावर आधारित होता. जग हवामान संकटांशी झगडत असताना त्यांची शिकवण अधिकच आवश्यक भासते…
लिबर्टी ऑइल मिल कंपनीने दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत भातसा नदीत सांडपाणी सोडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. या प्रवासा दरम्यान नायगाव भाईंदर खाडी, वैतरणा खाडी लागते. या…
ठाणे महापालिकेने गणेश मुर्ती तसेच देवी मुर्ती विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलावांसह लोखंडी टाक्यांची उभारणी केली होती. तसेच छटपूजेच्या विधीसाठी महापालिकेमार्फत…
लवकर विवाह, चुकीचा आहार, ताण, स्थूलत्व, मधुमेह, प्रदूषण आणि मातृआरोग्याची कमतरता हे बालहृदय विकार वाढण्याचे प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे निरीक्षण…