मागील पावसाळ्यात मुंबईत सर्वाधिक चर्चेचा विषय होता तो रस्त्यांवरील खड्डय़ांचा. येत्या पावसाळ्यातही वेगळी परिस्थिती असणार नाही, याची मुंबईकरांना खात्रीच आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शरपंजरी पडणाऱ्या डांबरी रस्त्यांमधून ठाणेकरांची मुक्तता व्हावी, यासाठी ठाणे महापालिकेने डांबरऐवजी सीमेंट काँक्रीट आणि यू.टी.डब्लू.टी. पद्धतीने
पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेच्या पाश्र्वभूमीवर ‘विशेष रस्ते अभियंता’ असे नवे पद तयार करण्यात आले आह़े रस्त्यांवरील खड्डय़ांसाठी या पुढे…