Page 5 of वीज प्रकल्प News
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना,’ ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ अशा योजनांमुळे सौर ऊर्जा वापराकडे नागरिकांचाही कल वाढतो आहे, असे चंद्र…
वसई पूर्व भागातील नालासोपारा ते कामण दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने ११० नवीन मोनोपोल उभारण्याचे नियोजन केले आहे.
प्रकल्पांमुळे परिसरातील अडीच हजारांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल.
दररोज वीज जाते त्यामुळे योग्य रित्या कामेही पूर्ण होत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे.
कोयना धरणातील वीजनिर्मिती पश्चिमेकडील जलविद्युत टप्प्यांमधील पाणीसाठ्याच्या वापरातून होत असते.
शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना सौर उर्जेचे, पारंपारिक वीज बचतीचे महत्व कळावे हा हे प्रकल्प पालिका शाळेत राबविण्यामागील मुख्य उद्देश आहे
पारंपरिक ‘सिलिकॉन सेल’च्या वर ‘पेरोव्हेस्काईट सेल’ बसवून वापरायोग्य बनविण्यात संशोधकांना यश आले आहे. पेरोव्हेस्काईट सेल’ १० वर्षांनंतर बदलण्याची गरज पडणार…
नवीन टोलेजंंग इमारतींना स्वतंत्र रोहित्र नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
महापारेषणच्या माध्यमातून अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर शहराला तसेच औद्योगिक वसाहतीला वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची क्षमता वाढीसाठी काम हाती घेण्यात आले…
मुंबई शहर आणि उपनगरातील वीजपुरवठा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला वसई खाडीजवळील उच्च दाबाची विद्युतवाहिनी टाकण्याचा प्रकल्प सार्वजनिक हिताचा आहे, असे…
महाराष्ट्रात वीजदर कमी करण्यासाठी महावितरणची (एमएसईडीसीएल) याचिका हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील अनाकलनीय पाऊल आहे.
जिल्ह्यात सौर उर्जेतून ३ हजार ३३५ किलो वॅट वीज निर्मिती होत आहे. ९८० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून २…