वीज पुरवठा News

खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या विरोधात महावितरणमधील ७ कर्मचारी संघटनांनी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यव्यापी संप पुकारला होता.

संप स्थगित झाल्याने राज्यावरील वीज यंत्रणा विस्कळीत होण्याचा धोका टळला आहे. या घडामोडीबाबत आपण जाणून घेऊ या.

सीवूड्समधील सेक्टर-४४ मध्ये वीजपुरवठा पूर्णपणे बंद आहे, तर सेक्टर-४८, ४६ आणि ४८(अ) मधील काही सोसायट्यांमध्ये आंशिक पुरवठा खंडीत आहे.

वीज ही अत्यावश्यक सेवा असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम (मेस्मा) लागू करण्यात आला असून…

राज्यातील अनेक अधिकारी कर्मचारी बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या ठोक्यावर विद्युत कंपनी आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत संपावर गेले.

महावितरणकडून वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑक्टोबरला परिपत्रक जारी करत सप्टेंबर महिन्यातील वीज वापरावर इंधन समायोजन शुल्क…

MSEDCL : दिवाळीच्या मुहूर्तावर महावितरणकडून इंधन समायोजन आकारात वाढ करण्यात आली असून घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांनाही त्याचा फटका…

वसई विरार शहरात महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. पण गेल्या काही काळापासून महावितरणच्या अंतर्गत येणाऱ्या वटार विभागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.

हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण होईल. यामध्ये दरवर्षी अंदाजे ३१५ दशलक्ष युनिट्स (MUs) वीज निर्मिती होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे कार्बन…

राज्यातील वीज कंपन्यांकडून विक्री केल्या गेलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

इमारतींमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा, योग्य वीजपुरवठा होत नसून देखभालीसाठी पैसे घेऊनही कामे केली जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

महावितरण, रिलायन्स एनर्जी, टाटा पॉवर व बेस्ट या कंपन्यांच्या शहरी भागातील औद्योगिक, वाणिज्यिक व अन्य वर्गवारीतील ग्राहकांकडून सध्या प्रति युनिट…